
धानोरकर यांची तात्काळ चौकशी करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजयुमोच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
ब्रम्हपुरी तालुक्यात वाघांनी उच्छाद मांडला आहे. आठवडाभरात वाघांनी चार बळी घेतल्याने संपूर्ण तालुक्यात दहशतीचे वातावरण आहे.
गेल्या दोन महिन्यात अतिवृष्टी व पुरामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.
भरारी घेताना पंखात बळ आहे का, हे बघा – वडेट्टीवार ; कोणतेही खाते छोटे किवा मोठे नसते – मुनगंटीवार
रामदास नैताम शनिवारी गुरे चारण्याकरिता चिकमारा बिट जंगल परिसरात गेले होते.
वाघनखांची विक्री करणाऱ्या जसबीरिसंग संगतिसंग अंधेरेले या व्यक्तीला वन विभागाने सापळा रचून अटक केली.
ब्राह्मण समाजावर टीका करताना शिवराळ भाषा वापरली.
दोन लाख ४० हजार घरांची संख्या असलेल्या जिल्ह्यात ‘घरोघरी तिरंगा’ अभियानांतर्गत ४ लाख ५० हजार तिरंगा ध्वज विक्रीचे लक्ष देण्यात…
मुख्य मार्गावर बसलेल्या गायीला वाचविण्याच्या प्रयत्नात कार ट्रकला धडकली.
मी मंत्रीपदाची शपथ घेउन चंद्रपुरात आलो ते जनतेची सेवा करण्याचा संकल्प करून, मविआ सरकारच्या काळात रखडलेली विकासकामे पूर्ण करण्यासाठी.
सावली तालुक्यातील हिरापूर येथे वाघाने केलेल्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाला.
आदिवासी दुर्गम भागातील हे विद्यार्थी पहिल्यांदाच नागपूरसारख्या महानगरात आले होते.
जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात बल्लारपूर ते हैदराबाद रेल्वेमार्ग ओलांडणाऱ्या वाघाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला.
दूषित पाण्यामुळे राजुरा तालुक्यातील देवाडा व परिसरातील गावात ‘गॅस्ट्रो’चा उद्रेक झाला आहे.
देशातील जनतेला ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून सत्तेत आलेले मोदी सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरले आहे.
शाळेला सुटी मारल्याने आई रागावू नये म्हणून लढवली शक्कल
पवार यांचे फलक शहरात सर्वत्र झळकत होते, तर पटोलेंचे शोधावे लागत होते. काँग्रेसमधील या उत्साहाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
मुलाच्या वाढदिवसानिमित्त सर्व मित्रमंडळी घरात एकत्र आलीत.
जगभरातील वाघांच्या एकूण संख्येपैकी ७५ टक्के वाघ भारतात आहेत.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.