येवला-एरंडोल राज्य महामार्गाच्या रुंदीकरणात शेतजमिनी बाधित झालेल्या ५१ शेतकऱ्यांनी संबंधित भूसंपादन प्रक्रिया रखडल्याप्रकरणी खंडपीठात याचिका दाखल केली आहे.
न्यायालयीन प्रक्रियेच्या विकेंद्रीकरणाच्या बाजूने आपण कायम राहू. काेल्हापूर येथे खंडपीठ स्थापनेसही आपले संपूर्ण समर्थन असल्याची स्पष्ट भूमिका सर्वाेच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश…
शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणी प्रक्रियेस मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कडाडून विरोध सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी…