scorecardresearch

एक तक्रार, गावभर चर्चा!

शिवसेनेच्या पक्ष संघटनेची जिल्ह्य़ाची जबाबदारी असणाऱ्या एका नेत्याला शुक्रवारी बरीच धावपळ करावी लागली. कारण घरगुती होते. उस्मानपुरा पोलीस ठाण्यात एक…

लातूरच्या सर्व तालुक्यांत आज लोकअदालत

तालुका व जिल्हा न्यायालयातील प्रलंबित खटले निकाली काढण्यासाठी उद्या (शनिवारी) जिल्हय़ातील सर्व तालुक्यांत लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

माजी पालिका मुख्याधिकाऱ्यासह २५ नगरसेवकांविरुद्ध गुन्हा

नगरपालिकेने २००३ मध्ये रस्त्यांचे काम अवैधरीत्या करून नगरसेवकाचा फायदा केल्याप्रकरणी तत्कालीन मुख्याधिकाऱ्यासह पालिकेचे दोन अभियंते,

परस्पर उमेदवारीच्या आपल्याकडे तक्रारी

महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने मुलाखती घेण्याचे व उमेदवारी ठरवण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर कोणालाही दिलेले नाहीत, परंतु तरीही काही जण मुलाखतींचा…

लाचखोरी प्रकरणाने ‘महावितरण’ बाबत चिरीमिरी ते ‘सेटलमेंट’ पर्यंतच्या तक्रारी

‘महावितरण’ मधील चार अधिकाऱ्यांना वीजजोड प्रकरणात लाचखोरी करताना रंगेहात पकडल्यानंतर अशाच प्रवृत्तीच्या काही अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून घेतली जाणारी चिरीमिरी ते…

अधिवासी प्रमाणपत्रासाठी अडवणूक केल्याची पालकांची तक्रार

ईबीसी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना पूर्वसूचना न देता अधिवास प्रमाणपत्राकरिता अडवणूक केली जात असल्याची तक्रार पालकांकडून केली जात आहे.

ग्रामस्थांच्या विरोधात पोलिसात फिर्याद

तालुक्यातील माहीजळगाव येथे चोरटय़ांना ग्रामस्थांनी चोरी करताना रंगेहाथ पकडले व पोलिसांच्या ताब्यात दिले होते. मात्र त्या चोरटय़ांनीच गावक-यांनी आम्हाला चोर…

सरपंचाविरुद्ध तक्रार

गंगापूर तालुक्यातील मौजे टाकळी येथे चारा छावणी चालविणाऱ्या सरपंचाकडून ११ लाख रुपयांचा अपहार झाल्याची तक्रार शिवाजी भिकनराव चंदेल यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे…

सासरी छळ झाल्याबाबत सहा महिन्यांत १८१ सुनांच्या तक्रारी

कौटुंबिक िहसाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत मागील सहा महिन्यांत जिल्हय़ातील १८१ सुनांनी सासरच्या लोकांविरुद्ध फिर्याद देऊन हिसका दाखवला. दरदिवशी एक तरी सून…

बहिष्कृत केल्याबद्दल शिवसेनेची तक्रार

वाशी येथील धनगर समाजाच्या पुजाऱ्यास समाजाने गावपातळीवर बहिष्कृत केले आहे. या प्रकरणाची चौकशी करून पुजाऱ्यास न्याय द्यावा, या मागणीचे निवेदन…

पीककर्जासाठी बँकांकडून पिळवणूक

पीककर्ज वाटप करताना राष्ट्रीयीकृत बँकेकडून जाचक अटी लादण्यात आल्या आहेत. बँकेच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांची आíथक लूट होत असल्याची तक्रार स्वाभिमानी…

संबंधित बातम्या