
दुष्काळी स्थितीत मद्यनिर्मिती करणाऱ्या कारखान्यांचे पाणी बंद करू नये, या वक्तव्यावरुन वादात सापडलेल्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे…
९७६९८९४९४४ या क्रमांकावर नागरिकांना तक्रारी नोंदवता येतील.
योग्य नियोजनामुळे पालिकेने पाणीटंचाईच्या तक्रारीवर नियंत्रण मिळवले आहे.
माथनी पथकर नाका कंपनीच्याविरोधात मौदा पोलिसांत राजेंद्र गुणवंतराव वैद्य यांनी तक्रार दाखल केली.
समीर गायकवाड याने शनिवारी पोलिसांवर गंभीर स्वरुपाचे आरोप केले होते
पुणे शहरासाठी ८९७५२८३१०० आणि ८९७५९५३१०० हे व्हॉट्स अॅप क्रमांक सुरू करण्यात आले आहेत
औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीने निविदाच भरल्या नव्हत्या, असा आरोप करीत समांतर जलवाहिनीच्या घोटाळ्यांची तक्रार दुपारी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली.
नवे शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यापासून दोन महिन्यांत राज्यातून ४ विद्यार्थ्यांनी रॅगिंगबाबत तक्रारी नोंदवल्या आहेत.
मुंबईत मोबाइल चोरीच्या घटना वाढत असल्या तरी चोरीचा गुन्हा दाखल करण्याऐवजी पोलीस फक्त हरवल्याची तक्रार दाखल करून घेतात.
राष्ट्रवादीचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे व काँग्रेसचे नगरसेवक संजय लोंढे या दोघांनी पक्षादेशाचे उल्लंघन केल्याची तक्रार करून या दोघांचे पद रद्द…
एका प्रकरणात विनाकरण तक्रार करून ग्राहक मंचाच्या वेळेचा अपव्यय केल्याचे समोर आल्यानंतर ग्राहकाला मंचाने दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
खोटय़ा नावाने केलेल्या तक्रार अर्जाला केराची टोपली दाखविण्याऐवजी त्या अर्जातील तक्रारीची शहानिशा केल्यामुळे भूगर्भात रसायने पेरून त्यापासून वीटभट्टीसाठी लागणाऱ्या ज्वलनशील…
मातापूर येथील गणेश गोरक्षनाथ चांदगुडे (वय १७) हा महाविद्यालयीन विद्यार्थी बेपत्ता झाला आहे. १ कोटी रुपयांच्या खंडणीसाठी त्याचे अपहरण झाल्याची…
प्रत्येक संस्थेमध्ये विशाखा समिती असावी, असा नियम आहे. मात्र, विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये अद्यापही विशाखा समिती स्थापनच करण्यात आलेली नाही.
प्रवेश प्रक्रियेसाठी तयार करण्यात आलेले संकेतस्थळ सुरूच होत नाही, अनेक मदत केंद्रांवर स्कॅनर्स नाहीत, मदत केंद्रांवर अधिकारी उपस्थित नसतात आणि…
शिर्डी नगरपंचायतीच्या निकृष्ट कामांमुळे जनतेत असंतोष असताना आता दस्तुरखुद्द बांधकाम सभापती वैशाली गोंदकर यांनीच या विरोधात रणशिंग फुंकले आहे. या…
प्रवासी आणि पर्यटकांचा प्रवास अधिक आरामदायक करण्याचा प्रयत्न म्हणून कोकण रेल्वेमार्गावर फोन करून तक्रार नोंदविण्याची नवी सुविधा सुरू करण्यात आली.
नागरिकांनी आपल्या आजूबाजूला अनधिकृत जाहिराती, फलक तसेच होर्िडग असल्यास तक्रार करावी, त्यासाठी पालिकेने मोफत टोल फ्री क्रमांक तसेच ‘एसएमएस’ची सुविधा…
इंटरनेट बंद पडल्यावर कर्मचारी वर्ग दुरुस्तीकडे पाठ फिरवतो, भ्रमणध्वनीवर बोलत असताना मध्येच तो बंद पडतो, आवाज स्पष्टपणे ऐकू येत नाही,…
शहराच्या सावेडी उपनगरातील शिलाविहार भागातील चार इमारती बेकायदा मार्गाने पाडल्या जात असल्याची रहिवाशांची तक्रार आहे. यासाठी बिल्डरने पोलीस संरक्षणात जेसीबी…
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.