काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दिलेल्या मधमाशीच्या उपमेसंबंधी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या टीकेची दखल घेत मोदी यांच्यासारख्या ‘स्वयंघोषित…
काँग्रेसने केंद्रात केलेली दोन सत्ताकेंद्रांची व्यवस्था आदर्श स्वरूपाची असल्याचे पक्षाने स्पष्ट करूनही पक्षाचे सरचिटणीस दिग्विजय सिंह हे यासंदर्भात त्यांनी केलेल्या…
काँग्रेसने सर्वात जास्त जनहिताचे निर्णय घेतले आहेत. शासनाच्या सर्व योजना युकाँच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. त्या सर्वाचा प्रचार व…
महाराष्ट्रातील अनेक जिल्हे दुष्काळाने होरपळत असताना राज्य सरकार अत्यंत संवेदनाहीनतेने वागत असून केंद्राकडूनही कोणती ठोस मदत दुष्काळासाठी देण्यात आली नसल्याचा…
महात्मा गांधी यांचे विचार देशभर पोहोचविण्यासाठी ‘आकाशवाणी’वरून कित्येक वर्षे ‘गांधीवंदना’ कार्यक्रम प्रसारित होतो. तामिळनाडू विधानसभेत मंगळवारी मुख्यमंत्री जयललिता यांनीच गांधी…
सार्वत्रिक निवडणुकीसाठी २०१४पर्यंत थांबणे काँग्रेसला परवडणारे नसल्याने ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्येच लोकसभेच्या निवडणुका होतील, अशी खात्री भाजपचे ज्येष्ठ नेते व्यंकय्या नायडू यांनी येथे…
जामनेर पालिकेच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत काँग्रेस आघाडीला बहुमत मिळाल्यानंतर अपक्ष आमदार मनीष जैन यांच्या काँग्रेस प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले आहे. २० एप्रिल…