scorecardresearch

पीएमपीला सहकार्य करण्याची आजी-माजी नगरसेवकांची तयारी

पीएमपीचा पदभार स्वीकारल्यांतर डॉ. श्रीकर परदेशी यांचे सक्षम नेतृतव मिळाल्यामुळे पीएमपी प्रगतिपथावर जाईल, असा विश्वास आजी-माजी नगरसेवकांनी व्यक्त केला असून…

सातत्याच्या टीकेनंतर पीएमपी प्रशासनाचे अभिनंदन!

पीएमपीचा पदभार स्वीकारताच डॉ. श्रीकर परदेशी यांनी ठाम कृती योजना सुरू केल्यामुळे पीएमपी सेवेत काही सकारात्मक बदल तातडीने दिसत असून,…

नांदेडमध्ये एलबीटीची मासिक वसुली आता आठ कोटींपर्यंत

स्थानिक संस्था कर वसुलीसंदर्भात महापालिका प्रशासन आतापर्यंत उदासीन होते. पण आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर डॉ. निशिकांत देशपांडे यांनी पुढाकार घेतल्याने मासिक…

ती सांडपाणी वाहून नेणारी गटार असल्याचा पालिकेचा दावा

महापालिका हद्दीत सांडपाणी वाहून नेणाऱ्या आणि पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या अशा दोन प्रकारच्या गटारी असून गंगापूर रस्त्यावर ज्या चेंबरमध्ये मजुरांचा…

श्रीरामपूर नगरपालिकेत इ-गव्हर्नन्स

राज्य सरकारच्या इ-गव्हर्नन्स प्रकल्पांतर्गत नगरपालिकेने संकेतस्थळ सुरु केले आहे. नागरिकांना कराचा भरणा व तक्रारी ऑनलाईन पध्दतीने करता येणार आहेत. पाािलकेने…

डिसेंबपर्यंत पालिकेची जीआयएस पद्धतीने प्रभाग रचना होणार

राज्यात साडेचार महिन्यांनंतर होणाऱ्या औरंगाबाद व नवी मुंबई पालिकेच्या निवडणुका पारदर्शक आणि माहिती तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करून घ्याव्यात यासाठी राज्य…

सोलापूर पालिकेत बोगस नोकर भरती; २७१ कर्मचाऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाई

१९९२ साली सोलापूर महापालिकेची हद्दवाढ होताना पालिकेत वर्ग झालेल्या ११ ग्रामपंचायतींतील कर्मचारी भरती खोटी असल्याचे अलीकडेच उजेडात आले असून या…

महापालिकेतील सत्ताधाऱ्यांकडून नाशिककरांची निराशा – डॉ. कराड

महापालिकेत दहा वर्षे सत्तेत असलेल्या भाजप-सेना युतीने आणि नंतर तीन वर्ष सत्तेत असलेल्या भाजप-मनसे युतीने कोणतीही आश्वासने पूर्ण केली नाहीत.

प्रश्न महिला स्वच्छतागृहांचा

पुणे शहर हे महिलांना आपले वाटावे तसेच हे शहर महिलांबाबत संवेदनशील असावे यासाठीच्या उपाययोजनांमध्ये महिलांना नियोजनाच्या प्रक्रियेत आणण्याबरोबरच महिलांसाठी आवश्यक…

नागरिकांच्या सुविधांसाठी महापालिकेत ई गव्हर्नन्स

नागरिकांना विविध सेवा-सुविधा ऑनलाईन देण्यासाठी महापालिकेतर्फे ई गव्हर्नन्स प्रकल्प राबवला जात असून या प्रकल्पांतर्गत महापालिकेच्या विविध विभागांचे संगणकीकरण केले जात…

एलबीटीची पाठराखण करावी म्हणून आयुक्तांना मुख्य सचिवांकडून धमक्या – शरद राव

राज्य सरकारला देणे माहिती नाही, फक्त घेणे माहिती आहे. लोकसभेच्या धक्क्य़ातून सत्ताधारी सावरले नाहीत म्हणूनच व्यापाऱ्यांना ते बळी पडत आहेत,…

संबंधित बातम्या