सोळाव्या शतकामध्ये दक्षिण-पूर्व इंग्लंडमध्ये क्रिकेटचा उद्य झाला असे म्हटले जाते. ब्रिटीशांच्या वसाहतवादी धोरणांमुळे हा खेळ जगभर पोहचला. १८७७ मध्ये पहिला कसोटी क्रिकेट सामना (Cricket News) मेलबर्न येथे खेळला गेला. १९ व्या शतकाच्या सुरुवातीला क्रिकेटचे आंतरराष्ट्रीय सामने आयोजित केले गेले.
कालांतराने क्रिकेटला ग्लॅमर आले आणि हा खेळ प्रसिद्धी देत गेला. भारतामध्ये क्रिकेट सर्वप्रथम मुंबई शहरामध्ये खेळला गेला. क्रिकेटशी संबंधित नियोजन करणाऱ्यासाठी आयसीसी या संस्थेची स्थापना करण्यात आली. या संस्थेमार्फत दौरे, टूर्नामेंट्स तसेच विश्वचषक यांसंबधित सर्व गोष्टींवर लक्ष देत असते.
क्रिकेटच्या काही चाहत्यांसाठी हा खेळ नसून तो त्यांचा धर्म आहे. सध्याच्या घडीला फुटबॉल हा खेळ जगामध्ये सर्वात जास्त खेळला जातो. लोकप्रियतेच्या बाबतीमध्ये फुटबॉल पहिल्या क्रंमाकावर असून क्रिकेट खेळाचा क्रंमाक दुसरा आहे. Read More
आम्ही घरच्या प्रेक्षकांसमोर सर्वोत्तम कामगिरी करून विश्वचषक जेतेपदाची प्रतीक्षा संपविण्याचा नक्कीच प्रयत्न करू, अशी भावना महिला संघाची मुंबईकर फलंदाज जेमिमा…
Yashasvi Jaiswal: सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वालने गेल्या काही वर्षांमध्ये केलेल्या कामगिरीच्या जोरावर भारतीय क्रिकेट संघातील आपले स्थान पक्के केले आहे.
Yashasvi Jaiswal: भारताचा तरूण फलंदाज हा डोमेस्टिक क्रिकेटमध्ये मुंबईच्या संघाला सोडून गोव्याच्या संघातून खेळणार होता. मात्र रोहित शर्माने समजूत घातल्यानंतर…