पालघर तालुक्यातील प्रमुख राज्यमार्गासह जिल्हामार्ग व ग्रामीण भागातील रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. पावसानंतर या रस्त्यांच्या दुरवस्थेमध्ये अधिकच भर पडली…
समाजवादी चळवळीच्या ९० वर्षपूर्तीनिमित्त आयोजित ‘समाजवादी संमेलना’त ‘विकासाच्या संकल्पनेपुढील आव्हाने आणि समाजवादी पर्याय’ या विषयावरील सत्रात पाटकर बोलत होत्या.
शहरातील कचरा व्यवहारात गैरप्रकार झाल्याची तक्रार अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना करताना निविदेतील अटीशर्थी कशा बदलल्या हे स्पष्टपणे नमूद केले आहे.