‘अलमट्टी’ विरोधात महाराष्ट्राची; कायदेशीर लढाई – प्रकाश आबिटकर कायदेशीरदृष्ट्या आवश्यक ते सर्व काही करण्यात येईल, असे मत पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. By लोकसत्ता टीमMay 4, 2025 00:40 IST
धरणात आंघोळीला गेलेले दोन तरुण बुडाले, आता धरणाचे द्वार बंद करून…. प्रशांत नरेश पटले (२१) रा.गोर्रे ता.सालेकसा आणि प्रतीक दौलत बिसेन (२१) रा.गोर्रे ता.सालेकसा जिल्हा गोंदिया असे त्यांची नावे आहेत. By लोकसत्ता टीमMay 2, 2025 17:29 IST
नाशिक जिल्ह्यातील धरणसाठा ३३ टक्क्यांवर, आठ धरणांत २० टक्क्यांहून कमी पाणी माणिकपुंज हे धरण कोरडेठाक झाले असून अन्य आठ धरणांमध्ये २० टक्क्यांहून कमी जलसाठा असून ती रिक्त होण्याच्या दिशेने मार्गक्रमण करीत… By लोकसत्ता टीमApril 28, 2025 20:33 IST
‘मुळशी’चे पाणी पिण्यासाठी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका राज्यात धरणे बांधण्याजोग्या जागा जवळपास संपल्या असून, लोकसंख्यावाढीमुळे महानगरांना पिण्यासाठी अधिकाधिक पाणी द्यावे लागत आहे. By लोकसत्ता टीमApril 22, 2025 09:26 IST
धरणांतील पाणीसाठ्यात घट, काटकसर करण्याचे ‘जलसंपदा’चे महापालिकेला आवाहन शहराला पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या चार धरणांतून पाणीपुरवठा केला जातो. सध्या चारही धरणांत मिळून १०.९६ टीएमसी एवढा पाणीसाठा… By लोकसत्ता टीमApril 17, 2025 09:57 IST
गोदावरीच्या डाव्या कालव्याच्या दुरुस्तीसाठी एक हजार कोटीचा प्रस्ताव २०८ किलोमीटरच्या या कालव्याच्या दुरुस्तीमुळे पाणी पोहचण्याचा कालावधी ३५ दिवसांवरून २८ दिवसांपर्यंत कमी होईल, असा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. By लोकसत्ता टीमApril 16, 2025 13:59 IST
राज्यातील जलाशयांमध्ये केवळ ४१ टक्के साठा उन्हाच्या झळा तसेच तापमानात वाढ झाल्यावर बाष्पीभवनाने जलाशयांमधील साठा आटतो. By लोकसत्ता टीमApril 15, 2025 06:09 IST
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये केवळ ३१ टक्के जलसाठा, पाणीटंचाईमुळे मुंबईकर हैराण मुंबईला ऊर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांमधून दरदिवशी ३९०० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा… By लोकसत्ता टीमApril 13, 2025 10:41 IST
अलमट्टीची उंची वाढविण्याच्या कर्नाटक शासनाच्या विरोधात सांगली, कोल्हापूर बंदचा निर्णय कर्नाटकचे उपमुख्यमंत्री शिवकुमार यांनी अलमट्टी धरणाची उंची ५ मीटरने वाढवून ५२४ मीटर करण्यात येईल असे सांगत तसा प्रस्ताव केंद्र शासनाकडे… By लोकसत्ता टीमApril 10, 2025 14:04 IST
बुलढाणा : पाणीटंचाईची तीव्रता वाढली, धरणातील जलपातळीत लक्षणीय घट नळगंगा, खडकपूर्णा आणि पेनटाकळी या तीन मोठ्या प्रकल्पामध्ये आज ७१.६६ दलघमी म्हणजे केवळ ३२.१८ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. By लोकसत्ता टीमApril 2, 2025 15:24 IST
जगातल्या पहिल्या धरणविरोधी लढ्याचे स्मरण प्रीमियम स्टोरी नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘सह्याद्रीचे अश्रू’ या पुस्तकात अलीकडेच शंभर वर्षे पूर्ण झालेल्या मुळशी सत्याग्रहाचा समग्र इतिहास वाचायला मिळतो आणि हेदेखील… By लोकसत्ता टीमApril 2, 2025 03:24 IST
जायकवाडी – मांदाडे अहवाल- खट्टा-मिठ्ठा….! मेंढेगिरी समिती असो वा मांदाडे समिती नद्यांच्या पाण्याच्या नियमनांचा वाटपाचा विषय असो, संबंधित समित्यांमध्ये पर्यावरण तज्ज्ञाचाही समावेश असायला हवा. By लोकसत्ता टीमMarch 26, 2025 12:50 IST
Air India Plane Crash: “एअर इंडियाचे विमान पायलटने जाणूनबुजून क्रॅश केले असावे”, भारतातील आघाडीच्या विमान वाहतूक तज्ज्ञाचा दावा
IND vs ENG: शुबमन गिलचं रौद्ररूप! डकेट-क्रॉलीवर अखेरच्या षटकात संतापला कर्णधार; बुमराह चेंडू टाकत होता अन्… काय घडलं? पाहा VIDEO
Viral Video: ‘दारू का चक्कर बाबू भैया’, दारूसाठी धडपड करताना दुकानाच्या लोखंडी ग्रिलमध्ये अडकलं डोकं; VIDEO तुफान व्हायरल