या वर्षी भोजापूर धरण पूर्ण भरल्यानंतर सर्वप्रथम ओव्हरफ्लोचे पाणी पूरचारीला सोडण्यात आले. नान्नज दुमाला शिवारात पाणी पोहोचल्यानंतर तेथील शेतकऱ्यांनी आनंद…
खडकवासला धरण ऐंशी टक्क्यांपर्यंत भरले आहे. त्यामुळे खडकवासला धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी खडकवासला धरणातून रविवारपासून विसर्गाला सुरुवात करण्यात आली आहे.
पानशेत आणि वरसगाव धरणासह खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात रविवारी विसर्ग सुरू करण्यात आला. खडकवासला धरणातून सुरू असलेला विसर्ग संध्याकाळपर्यंत टप्प्याटप्याने…