महाराष्ट्रात देशातील एकूण द्राक्ष उत्पादनाच्या जवळपास ७० टक्के द्राक्ष उत्पादन होते, त्यातही राज्यातील प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातील म्हणजे पुणे, सांगली, सातारा,…
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची अतोनात हानी झाली आहे. राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी बुधवारी वाशीम जिल्ह्यात पोहोचले.
सातत्याने वादात अडकलेल्या माणिकराव कोकाटे यांचे कृषी खाते बदलण्याची शिफारस अखेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली.