आदिवासी समुदायाच्या प्रश्नांवर बोलताना उपमुख्यमंत्री पवार यांनी त्यांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपण यापुढे कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली.
भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले.