scorecardresearch

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस

भारतीय जनता पार्टी
जन्म तारीख 22 Jul 1970
वय 55 Years
जन्म ठिकाण नागपूर
देवेंद्र फडणवीस यांचे चरित्र

देवेंद्र गंगाधरराव फडणवीस (Devendra Fadnavis) हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी ५ डिसेंबर २०२४ ला मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस हे २०१४ ते २०१९ पर्यंत महाराष्ट्राचे १८वे मुख्यमंत्री म्हणून काम केले आणि वयाच्या ४४ व्या वर्षी ते राज्याचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले. देवेंद्र फडणवीस यांचा जन्म २२ जुलै १९७० रोजी झाला. त्यांनी कायद्याची पदवी घेतली आहे. तसेच डहलम स्कूल ऑफ एज्युकेशनमधून बिझनेस मॅनेजमेंट आणि डिप्लोमा इन प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करण्यासाठी ते १९९८ मध्ये जर्मनीला गेले होते. २००६ मध्ये त्यांनी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्याशी लग्न केले आणि त्यांना
दिविजा नावाची एक मुलगी आहे.

Read More
देवेंद्र फडणवीस यांचे वैयक्तिक जीवन
वडील
गंगाधर फडणवीस
आई
सरीता फडणवीस
जोडीदार
अमृता फडणवीस
मुले
दिविजा फडणवीस
नेट वर्थ
₹8,71,21,376
व्यवसाय
मुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस न्यूज

मलाही व्हायचंय मंत्री.. (छायाचित्र सौजन्य - लोकसत्ता टीम)
मलाही व्हायचंय मंत्री..

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौरा करून आले आणि अन् राज्यातील मंत्रिमंडळातील फेरबदलाची चेर्चेत कळमनुरीच्या आमदारांनी उडी घेतली आहे.

गोरंट्याल यांनी शुक्रवारी आमदार कुचे यांची भेट घेतली (संग्रहित छायाचित्र)
गोरंट्यालच नव्हे तर राष्ट्रवादीचेही अनेक भाजप प्रवेशासाठी उत्सुक; आ. नारायण कुचे यांची माहिती

काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्यालच नव्हे तर राष्ट्रवादीचे (शरद पवार) अनेक जण भाजप प्रवेशासाठी उत्सुक आहेत असे भाजपचे जिल्हा अध्यक्ष आमदार नारायण कुचे यांनी सांगितले.

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे 
file photo
कोकाटेंना अभय देण्याची अपरिहार्यता का ? खोटी कागदपत्रे सादर केल्याबद्दल शिक्षा होऊनही अभय

पुढील आठवड्यात कोकाटे यांना घरचा रस्ता दाखविणार की त्यांच्याकडील कृषी खाते काढून घेतले जाणार याची उत्सुकता आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली
फडणवीसांच्या दिल्लीवारीमुळे विकास प्रकल्पांना वेग; केंद्रीय मंत्रालयांकडे अर्थसाह्य व मंजुरींची मागणी

राज्यांच्या विविध पायाभूत विकासाच्या प्रकल्पांना होणाऱ्या अर्थसाह्यासंदर्भात केंद्राच्या मंजुऱ्या मिळवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत गेल्या दोन दिवसांमध्ये केंद्रीयमंत्र्यांची भेट घेतली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली
मंत्रिमंडळात फेरबदल? राज्यातील वादग्रस्त मंत्र्यांच्या जागी नव्यांना संधी शक्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतल्याने मंत्रिमंडळ बदलाच्या चर्चांना बळ मिळाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार, (फोटो-संग्रहित छायाचित्र)
Ajit Pawar : माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद जाणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, “मंगळवारी…”

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता माणिकराव कोकाटे यांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई वगळता अन्यत्र भाजप स्वबळावर लढणार ? (प्रतिकात्मक छायाचित्र)
मुंबई वगळता अन्यत्र भाजप स्वबळावर लढणार ?

भाजपने त्यादृष्टीने चाचपणी सुरु केली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याशी यासंदर्भात नवी दिल्लीत चर्चा केली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मंत्रिमंडळात फेरबदल होणार? मुनगंटीवारांचं मोठं विधान; विधानसभेच्या अध्यक्ष पदाबाबतही केला खुलासा; म्हणाले, "केंद्रीय स्तरावर...", (फोटो-संग्रहित छायाचित्र)
Sudhir Mungantiwar : मंत्रिमंडळात फेरबदल होणार? मुनगंटीवारांचं मोठं विधान; विधानसभेच्या अध्यक्ष पदाबाबतही केला खुलासा; म्हणाले, “केंद्रीय स्तरावर…”

सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मंत्रिमंडळात फेरबदल होणार का? आणि विधानसभेच्या अध्यक्ष पदाबाबतही मुनगंटीवार यांनी खुलासा करत या चर्चा फेटाळून लावल्या आहेत.

कांदा गडगडल्याने भाजप किसान मोर्चा अस्वस्थ… मुख्यमंत्र्यांना साकडे (छायाचित्र सौजन्य - लोकसत्ता टीम)
कांदा गडगडल्याने भाजप किसान मोर्चा अस्वस्थ… मुख्यमंत्र्यांना साकडे

यंदा उन्हाळ कांद्याचे राज्यात विक्रमी उत्पादन झाले असून अनेक भागात शेतकऱ्यांच्या कांदा चाळी तुडुंब भरल्या आहेत. परराज्यातून कांदा बाजारात येऊ लागल्याने त्याचा दरावर परिणाम होत आहे.

राहुल नार्वेकर गेल्या अनेक वर्षांपासून मंत्रिमंडळाच्या प्रतीक्षेत आहेत. (PC : Rahul Narwekar)
“मंत्रिमंडळातून आठ जणांना डच्चू, तर मुनगंटीवारांना विधानसभेचं अध्यक्षपद”, ठाकरे गटाच्या दाव्यावर नार्वेकर म्हणाले…

Rahul Narwekar : मंत्रिपद मिळण्याच्या चर्चेवर राहुल नार्वेकर म्हणाले, “मी प्रसारमाध्यमांच्या बातम्यांवर विश्वास ठेवत नाही. मी फक्त पक्षाच्या नेतृत्वाचा आदेश मानतो.

संबंधित बातम्या