वारंवार घडणाऱ्या अपघातांमुळे आणि मुंबईकरांच्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग असल्याने मोनो आणि मेट्रो रेल्वेचा आपत्कालीन व्यवस्थापनात समग्र विचार करणे अत्यंत…
राज्य सरकारच्या आवाहनानंतर मुंबई महापालिकेने कर्मचाऱ्यांकडून ऐच्छिक संमतीपत्र घेऊन नोव्हेंबरच्या वेतनातून पूरग्रस्तांसाठी मदतनिधी कपात करण्याचे परिपत्रक काढले आहे.
राज्य सरकारच्या आपत्ती व पुनर्वसन विभागाने सप्टेंबर महिन्यात छत्रपती संभाजीनगर, जालना आणि वर्धा जिल्ह्यात झालेल्या नुकसानीपोटी मदत निधी वितरीत करण्यास…
तटरक्षक दलाला समाजमाध्यमातून भरकटलेल्या जहाजांना मदत व सहकार्य करण्याची विनंती करणारे संदेश पाठविले असून त्यात मासेमारी बोटींचीही माहीती देण्यात आलेली…