scorecardresearch

भीषण जलसंकटाचे ढग

उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे जिल्हय़ात सिंचन प्रकल्पातील पाण्याचा साठा झपाटय़ाने कमी होत असून नलेश्वर व चंदई प्रकल्प पूर्णत: कोरडे पडले आहेत.…

विदर्भातील प्रकल्पांमध्ये २४ टक्के पाणीसाठा

विदर्भात उन्हाच्या काहिलीने उच्चांक गाठलेला असताना जलाशयांमधील बाष्पिभवनदेखील झपाटय़ाने वाढले आहे. सद्यस्थितीत विदर्भातील मोठय़ा, मध्यम आणि लघु सिंचन प्रकल्पांमध्ये केवळ…

विदर्भावर जलसंकटाचे ढग

विदर्भात उन्हाच्या काहिलीने उच्चांक गाठलेला असताना जलाशयांमधील बाष्पीभवनदेखील झपाटय़ाने वाढले आहे. सद्यस्थितीत विदर्भातील मोठय़ा, मध्यम आणि लघु सिंचन प्रकल्पांमध्ये केवळ…

मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी दौरा

भीषण दुष्काळ मराठवाडय़ाने अनुभवला. पिके गेली. पिण्याच्या पाण्यासाठी त्राही-त्राही झाले. तात्पुरत्या स्वरूपात पाण्याची टाकी आणि टँकरने पाणी या सुविधा दिल्यानंतर…

अजित पवारांचा आज बीडला दुष्काळी दौरा

उपमुख्यमंत्री अजित पवार दुष्काळ पाहणीसाठी उद्या (शुक्रवारी) जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. बीड जिल्हा दुष्काळात होरपळत आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी…

दुष्काळग्रस्तांसाठी महापालिकेकडून ४० लाख ७३ हजाराची मदत

राज्यावर ओढावलेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात नाशिक महापालिकेने खारीचा वाटा उचलला आहे. दुष्काळ निवारणार्थ कामांसाठी पालिकेतील…

उन्हाळी पिकांना तडाखा : संत्रा व केळी बागा सुकल्या

दिवसेंदिवस वाढत असलेल्या तापमानाचा जबर तडाखा उन्हाळी पिकांना बसला आहे. उन्हाळी पिके, संत्रा व केळी बागा सुकू लागल्याने विदर्भातील बागायतदार…

तलाव आटला पण गाळ निघाला

कमी पर्जन्यमानामुळे तलावांमध्ये कमी पाणीसाठा आणि आता उन्हाळ्यात त्यांनी गाठलेला तळ याचा सर्वाधिक फायदा यंदा अमरावती विभागात महात्मा ज्योतिबा फुले…

दोन संस्थांच्या हितासाठीच महामंडळामार्फत तेंदुपाने खरेदी

जंगलावर सामूहिक मालकी मिळवून तेंदुपाने संकलन करणारी शेकडो गावे विदर्भात असतानासुद्धा १८ गावांचे पालकत्व घेतलेल्या दोन स्वयंसेवी संस्थांचे हित जोपासण्यासाठीच…

मनमाडमध्ये शिवसेना नगरसेविकेतर्फे पाणी पुरविण्याचा उपक्रम

शहरातील तीव्र पाणी टंचाई लक्षात घेऊन येथील शिवसेना नगरसेविका संगिता पाटील व शिवसेनेचे माजी शहरप्रमुख सुनील पाटील यांच्या वतीने टँकरव्दारे…

अक्कलपाडा धरणाच्या आवर्तनामुळे पांझरा काठावरील गावांना लाभ

तालुक्यातील निम्नपांझरा अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातील आरक्षित पाण्याचे आवर्तन सोडण्यात आल्यामुळे पांझरा काठावरील गावांना त्याचा लाभ होणार आहे.

संबंधित बातम्या