scorecardresearch

वाघासह हरीण व पक्षीही तलाव-पाणवठय़ांच्या आश्रयाला

उष्णतेच्या तीव्र लाटेचा परिणाम ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पर्यटकांची संख्या रोडावली आहे. जेथे ताडोबात रोज शंभर गाडय़ा प्रवेश करत होत्या तेथे…

जलदूतांच्या परिश्रमांमुळे मेळघाटातील वन्यजीवांचे पाणवठे काठोकाठ भरलेले

पहाडी प्रदेशावर विस्तीर्ण पसरलेल्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पात पाण्याची भीषण टंचाई जाणवू लागल्याने वन्यजीवांची पाण्यासाठी भटकंती सुरू असताना वन विभाग, स्वयंसेवी…

चारा टंचाईमुळे गोठे रिकामे; गुराख्यांवरही बेकारीची कुऱ्हाड

दिवसेंदिवस वाढत जाणारा उन्हाचा तडाखा आणि त्यात उद्भलेली दुष्काळजन्य स्थिती, सातत्याने जाणावणारी पाणी टंचाई, पशुखाद्य तसेच चाऱ्यांचे वाढलेले भाव, शासनाच्या…

दुष्काळाला आवतण..

महाराष्ट्रातील दुष्काळाला अनेक कारणे आहेत. पण कारणांबरोबरच उपायही आहेत. उपाय हाताशी असताना इकडे तिकडे धावाधाव करण्याचीही आवश्यकता नाही. पाणी व…

दरसाल दुष्काळ…

महाराष्ट्राचा अनेक भाग दुष्काळात होरपळत आहे. ग्रामीण जनतेला दिलासा देण्यासाठी सरकार अनेक योजना राबवते, पण प्रत्यक्षात त्याचा लाभ गरजूंना मिळत…

पाण्यासाठी दाही दिशा…अर्धे नागपूर तहानलेले

उन्हाळय़ामध्ये गेल्या काही वर्षांत नागपूर जिल्ह्य़ात आणि शहरात पाण्याची समस्या गंभीर झाली आहे. दिवसेंदिवस पारा चढत असतानाही अनेक तालुके भीषण…

पाण्याअभावी विदर्भातील फूलशेती धोक्यात

उन्हाच्या तडाख्यामुळे पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने विदर्भातील अनेक ठिकाणची फुलशेती धोक्यात आली असून बाजारपेठेत विविध फुलांचे दर वाढल्याने हार विक्रेते…

टंचाईग्रस्त गावकऱ्यांसाठी खासगी कूपनलिका उपलब्ध

शहरातील नागरिकांना भेडसावणारी तीव्र पाणीटंचाई लक्षात घेता अमोल हिरोळे यांनी त्यांच्या भूखंडावरील खासगी बोअर पिण्याच्या पाण्यासाठी खुला करून दिला. जिल्हाधिकारी…

नागपूर शहराजवळ वाघाची धाड; पाणी संकटामुळे वन्यजीव सैरभैर

मानव आणि वन्यप्राणी यांचा संघर्ष वाढल्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याच्या पाश्र्वभूमीवर, वाघ उपराजधानीपासून जेमतेम २५ किलोमीटर अंतरावर येऊन पोहोचला आहे. इतक्या…

बंद पाणी पुरवठा योजनांच्या चौकशीचे निर्देश

जिल्हा वार्षिक योजना २०१२-१३ मध्ये नाशिक जिल्ह्यास मंजूर ६३७.८९ कोटीपैकी प्रत्यक्षात ५९२.२८ कोटीचा निधी प्राप्त झाला असून त्यातील ५७८.२८ कोटी…

जळगावकरांच्या टंचाईवर विशेष पाणी योजनेचा उतारा

महापालिकेने जळगावकरांना पाणीटंचाईची झळ फारशी बसू नये याची पुरेपूर काळजी घेतली असून, आता वाघूर विशेष पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झाले…

संबंधित बातम्या