दुष्काळी स्थितीवर मात करण्यासाठी जालना जिल्ह्य़ात करावयाच्या उपाययोजनांसाठी आणखी जवळपास ३८ कोटींची आवश्यकता आहे. जिल्हाधिकारी श्याम देशपांडे यांनी मुख्यमंत्री-उपमुख्यमत्र्यांच्या उपस्थितीत…
जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनास प्रतिसाद देत बँक ऑफ बडोदाने जिल्हय़ातील ३ गावांसाठी ५ हजार लीटरच्या टाक्या दिल्या. जिल्हय़ात पाणीटंचाई दूर करण्यासाठी जिल्हा…
दुष्काळाची राज्यात सर्वाधिक झळ बसलेल्या जालना जिल्ह्य़ाच्या दौऱ्यावर येण्यासाठी मुख्यमंत्र्यांना वेळ मिळाला, तो मृग नक्षत्र सुरू होण्याच्या बरोबर एक महिना…
उन्हाळ्यात शहराच्या बऱ्याच भागात उसाची ‘फिरती गुऱ्हाळं’ सगळीकडे दिसत आहेत, ही गुऱ्हाळं दुष्काळी भाग असलेल्या अहमदनगर जिल्ह्य़ातील पाथर्डी तालुक्यातील अनेकांचे…