महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना शाही विवाहाचा घाट घातल्याबद्दल राष्ट्रवादीचे मंत्री भास्कर जाधव यांनी पक्षश्रेष्ठींची नाराजी ओढवून घेतली असतानाच, आपल्या कामगिरीचा…
राज्यातील भीषण दुष्काळाचे फारसे सोयरसुतक राजकीय नेते, उद्योगपती, कंपन्या, स्वयंसेवी व धर्मादाय संस्था आदींना दिसत नाही. दुष्काळग्रस्तांसाठीच्या नवीन सुरू केलेल्या…
दुष्काळग्रस्तांची दु:खं समजून घेण्यासाठी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांनी सुरू केलेली ‘संवाद पदयात्रा’ ४५० किलोमीटरचा टप्पा पार करत शुक्रवारी…
राज्यातील सध्याचा दुष्काळ इतका भीषण असणार आहे, की पिण्याच्या पाण्यावरून गावोगावी संघर्ष उफाळण्याची शक्यता आहे. कदाचित एप्रिल-मे महिन्यात टँकरसोबत स्टेनगनधारी…
दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्या असतानाही पाणी पुरवठा टँकरचे प्रस्ताव तहसीलदार व प्रांताधिकाऱ्यांकडे पंधरा-पंधरा दिवस पडून रहात असल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन…
गाव पातळीवर सलोख्याचे वातावरण निर्माण करून तंटे सामोपचाराने सोडविण्याच्या उद्देशाने राज्यात राबविल्या जाणाऱ्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानचे वेळापत्रक कोलमडले…
दुष्काळग्रस्त भागातील पशुधन वाचविण्यासाठी धनवान मंडळींनी खासगी स्वरूपात चारा छावण्या सुरू करण्याचे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणीतर्फे करण्यात आले…
सध्याच्या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये जनावरांसाठी चारा-पाणी देण्याचे काम करून माहेश्वरी समाजाने पशुधन वाचविण्यासाठी हातभार लावला आहे. आर्थिकदृष्टय़ा सधन असलेल्या या समाजाने…
जनावरांच्या छावण्या गरज पाहून नव्हे तर कार्यकर्त्यांचे तोंड पाहून दिल्याचा आरोप करतानाच पशुधन वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना आता जनावरांसह पक्ष प्रवेश करावा…
दुष्काळग्रस्त मराठवाडय़ात पीकरचना बदलता यावी, यासाठी उसाऐवजी बिटापासून साखरनिर्मिती करता येऊ शकते काय, याची चाचपणी सुरू असल्याचे केंद्रीय कृषिमंत्री शरद…