सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड शुक्रवारी (६ जानेवारी) आपल्या दोन्ही मुलींना घेऊन थेट सर्वोच्च न्यायालयात आले. यानंतर सर्वोच्च न्यायालयातील सर्वांनाच सुखद धक्का…
ड्रोनचा वापर भारतात सुरू झाला, तेव्हा सर्वसामान्यांच्या कल्पकतेला बहर आला होता- ही मानवरहित सूक्ष्मविमाने वापरून गणपतीच्या मिरवणुकीत पुष्पवृष्टी तर सुरू झालीच,…
‘‘साहित्यनिर्मितीला आवश्यक असलेल्या मोकळ्या वातावरणाला सध्याच्या संशयास्पद परिस्थितीत धोका निर्माण झाला आहे व तो म्हणजे लेखनस्वातंत्र्यावरील निर्बंध होय.
रात्री उशीर झाल्याने राहिलेल्या फायली हातावेगळ्या करण्याच्या उद्देशाने सकाळी जरा लवकर उठलेले दादा अभ्यागतांच्या कक्षात आले तेव्हा जेमतेम साडेसहाच झाले…
विदेशी कंपन्यांचे लोगो कन्टेनरवर नेहमीच पाहायला मिळतात, हे वास्तवात भारताच्या परावलंबित्वाचे प्रतीक आहे. स्वावलंबी, ‘आत्मनिर्भर’ भारतासाठी स्वत:च्या जलवाहतूक कंपन्यांप्रमाणेच कन्टेनर…