दहिहंडी सरावादरम्यान ११ वर्षीय चिमुकल्याच्या मृत्यूनंतर नालासोपाऱ्यातील दहिहंडी रद्द; माजी नगरसेवक अरुण जाधव यांचा २५ विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सामाजिक निर्णय.
विद्यापीठांनी विद्यार्थ्यांसाठी ‘बायोमेट्रिक हजेरी’ अनिवार्य केली असली, तरी शहरी व ग्रामीण महाविद्यालयांमध्ये त्याची अंमलबजावणी तांत्रिक आणि आर्थिक अडचणींमुळे अडथळ्यात आली…
या शिष्यवृत्तीचे यंदाचे पाचवे वर्ष असून, शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जयंती दिनाच्या निमित्ताने राज्य सरकारने सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये पसायदानरुपी प्रार्थना आयोजित करण्याचा निर्णय…