Page 4 of पर्यावरण आणि आपत्ती व्यवस्थापन News

या सर्वच गावांना जिल्हा प्रशासनामार्फत नोटिसा देण्यात आल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या आपत्कालीन व्यवस्थापन आराखड्यामध्ये या गावांचा व कुटुंबांचा…

जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या महिन्यांत सरासरी ८६२ मिलिमीटर, तर जून ते ऑक्टोबर या कालावधीत सरासरी ९४० मिलिमीटर अशी पावसाची…

‘महावितरण’च्या कोणत्याही अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये, असा आदेश महावितरणचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी शुक्रवारी दिला आहे.

अतिक्रमण रोखण्यासाठी आता वसईच्या महसुल विभागाने पुन्हा एकदा सर्वेक्षण सुरू केले आहे. आतापर्यंत २१ ठिकाणी कांदळवनांची कत्तल झाल्याचे निदर्शनास आले…

वारंवार पत्र पाठवूनही पर्यावरण विभागाकडून जलपर्णी काढली जात नसल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे. त्यावर जलपर्णी काढण्याचे काम सुरू असल्याचे…

महावितरणच्या पावसाळ्यात अनेक समस्या निर्माण होत असतात कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडू नये यासाठी पावसाळ्या आधीच विद्युत यंत्रणा सुरळीत करावी अशा…

यामध्ये पोलीस, अग्निशमन दल, नागरी सुरक्षा, होमगार्ड, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन,आरोग्य आणि महापालिका आणि महसूल विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. यावेळी…

तलाव, पर्यटनस्थळी पाण्यात बुडून होणारे मृत्यू टाळण्यासाठी रिमोट कंट्रोल वॉटर क्राफ्टचा वापर

IE Thinc: CITIES सिरीजच्या तिसऱ्या आवृत्तीत, इंडियन एक्सप्रेस आणि ओमिद्यार नेटवर्क इंडिया यांच्या सहकार्याने आणि असोसिएट एडिटर उदित मिश्रा यांच्या…

बचावकार्यासाठी लागणारी जड-अवजड यंत्रे आणि अॅम्ब्युलन्ससारख्या इतर वैद्यकीय सोई दुर्घटनास्थळी तातडीने पोहोचवण्यासाठी हा १९० फुटांचा बेली ब्रिज फारच सोईचा ठरताना…

आपत्ती व्यवस्थापन कायदा अमलात येऊन १८ वर्षे झाली, तरीही स्थानिक पातळीवर आलेल्या एखाद्या आपत्तीला तोंड देताना स्थानिक प्रशासनाचे पितळ उघडे…

जीवाश्म इंधन प्रक्रियेतून होणारी गळती हे मिथेन उत्सर्जनाचे सर्वात मोठे स्त्रोत असून, यातून जवळपास ४० टक्के मानव निर्मित मिथेन उसर्जित…