दहिसर – भाईंदर दरम्यानच्या सागरी किनारा मार्गाच्या विस्तारासाठी चार हजारांहून अधिक खारफुटी तोडण्याच्या परवानगीसाठी मुंबई महानगरपालिकेने उच्च न्यायालयात धाव घेतली…
राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने जारी केलेल्या मागील निर्देशांचे पालन करण्यात झारखंड राज्य अपयशी ठरल्यामुळे उद्भवलेल्या प्रकरणाची सुनावणी खंडपीठ करत होते.
मुंबईतील मानखुर्द येथील कचराभूमीत कचऱ्याच्या अपघटन प्रक्रियेतून तयार होणाऱ्या मिथेन वायूमुळे अनेकदा आग लागते. वाऱ्याच्या दिशेने या आगीतून निर्माण होणारा…
इंडोनेशियन पाम ऑइल असोसिएशन (आयपीओए), गबुंगन पेंगुसाहा केलापा सावित इंडोनेशिया (जीएपीकेआय) यांच्या वतीने मुंबईतील ग्रँड मराठा हॉटेलमध्ये आयोजित वरिष्ठ पातळीवरील…