पाणी टंचाईच्या समस्येवर मात करीत शेततळ्यांच्या माध्यमातून पिके वाचविण्यासाठी धडपडणाऱ्या शेतकऱ्यांसाठी काहीशा निष्काळजीपणामुळे ही शेततळे म्हणजे ‘मौत का कुंवा’ बनू…
बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांची झालेली बिकट स्थिती सुकर व सुलभ करण्यासाठी आकाशवाणी नागपूर केंद्रातर्फे कृषी विषयक कार्यक्रमांद्वारे शक्य ते सर्व तांत्रिक…
उरण तालुक्यातील नौदलाच्या पहिल्या कारखान्याला पाणीपुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) ने रानसईमधील आदिवासींसह येथील विंधणे, दिघोडे तसेच चिरनेर…
घोटाळ्यांमुळे नागपूर, वर्धा आणि बुलढाण्यातील जिल्हा सहकारी बँकांचे ठप्प झालेले व्यवहार शेतकरी, ठेवीदारांप्रमाणेच पतसंस्थांच्या मुळावर आले असून त्या डबघाईस येण्याच्या…