फेब्रुवारी व मार्चमधील अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. नुकसानीचा आढावा घेत प्रशासनाने मदतीस पात्र शेतकऱ्यांची यादी…
गारपिटीमुळे जिल्ह्यात शेतीचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीचा धसका घेऊन काही शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग निवडला. जिल्हा प्रशासनाने तातडीने आवश्यक पावले…
शनिवारी कापसाच्या लिलावावरून शेतकऱ्यांनी बाजार समिती कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. त्यातून झालेल्या वादाचे पर्यवसान शेतकऱ्यांनी कार्यालयातील खुच्र्याची तोडफोड करण्यात झाले.