scorecardresearch

Kharif season crop diversification is over
खबर पीक पाण्याची : खरीप हंगामातील पीक वैविध्यता संपली ?

आपल्याला जे लागतंय ते एक बाजारातून खरेदी करून आणायचं असा ट्रेंड सुरू झालेला आहे. त्याचाच परिणाम म्हणून राज्याच्या खरीप हंगामातील…

Jalgaon Floods Damage Crops
अतिवृष्टीने ११ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान; १४ हजार शेतकरी बाधित…

अतिवृष्टी पूरस्थितीमुळे कापूस, केळी, मका यांसारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

eknath khadse slams government over delay in banana crop insurance
“तीन मंत्री असल्यावर केळी उत्पादक विम्यापासून वंचित का…?” एकनाथ खडसेंचा सवाल

जळगाव जिल्ह्यात तीन मंत्री असूनही केळी उत्पादकांना पीक विम्याचा लाभ मिळत नाही, ज्यामुळे सरकारचा निष्काळजीपणा दिसून येतो, असे खडसे म्हणाले.

yavatmal farmer leader Kishor Tiwari
मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानावरील पलंग पाहण्यासाठी ‘देवाभाऊ लुट दर्शन यात्रा’, शेतकरी नेत्याची घोषणा

या यात्रेत यवतमाळसह विदर्भातील शेतकरी विधवा विशेष बसने मुंबईत जाऊन २० लाखांचा हा पलंग पाहणार आहेत.

Prabhakar Gharge should take the right decision recognizing the need of the hour; Nitin Patil's appeal
प्रभाकर घार्गे यांनी काळाची गरज ओळखून योग्य निर्णय घ्यावा; नितीन पाटील यांचे आवाहन

पळशी (ता. खटाव) येथे खटाव माण ॲग्रो साखर कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्यात नितीन…

Efforts are underway to send elephants from Sindhudurg district to 'Vantara' - MLA Deepak Kesarkar
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हत्तींना ‘वनतारा’कडे पाठवण्याचे प्रयत्न सुरू -आमदार दीपक केसरकर

​गेल्या अनेक वर्षांपासून हत्तींमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पिकांचे आणि मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे, तसेच मानवी जीवितहानी देखील झाली आहे. या…

Farmers livelihood is difficult in Amona Chikhali Buldhana district
Video : मराठवाड्यातील पाण्याने विदर्भातील शेतकऱ्यांचे जगणे कठीण! शेतात जाण्यासाठी ‘थर्माकोल’चा आधार…

विदर्भाच्या टोकावरील बुलढाणा जिल्ह्यातील अमोना (तालुका चिखली) येथील शेकडो शेतकरी, गावकरी आणि शेतमजूर, पाण्याच्या अजब चक्रव्युहाने घायकुतीला आले आहे.

Agriculture Minister Dattatreya Bharane assures farmers of Diwali relief after heavy rain losses aid soon in Ahilyanagar
अतिवृष्टीबाधितांना नुकसान भरपाई…. कृषिमंत्र्यांचे महत्वाचे विधान…म्हणाले, आता….

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत सुमारे सहा हजार कोटी, कृषी समृद्धी योजनेसाठी पाच हजार कोटींची तरतूद करण्यात…

Boycotted the meeting at Maharaja Hall on Hingna Marg Wanadongri
फडणवीस यांच्या संकल्पनेतील नवीन नागपूरला जमीन देण्यास विरोध का

नागपूर महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण ने शुक्रवारी शेतकरी आणि भूखंड धारकांची बैठक बोलावली या बैठकीला शेतकरी उपस्थित होते.

Maharashtra crop damage relief, Satara farmer compensation, heavy rainfall crop loss, agricultural aid Satara, government crop assistance Maharashtra,
सातारा : पीक नुकसानीची रक्कम कृषी कर्ज वसुलीसाठी वर्ग करू नये, जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आदेश

सातारा जिल्ह्यात जून ते ऑगस्ट या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीत पिकांच्या नुकसानी पोटी बाधित शेतकऱ्यांना राज्य शासनाने मदत जाहीर केली आहे.…

Heavy rains cause major damage to crops across Maharashtra wet drought crisis for farmers
Maharashtra Heavy Rainfall: शेतकऱ्यांवर ओले संकट!; नावावर शेती, बिनमातीची!

Maharashtra Weather Today सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील बळीराजाच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

Land eroded due to heavy rain, farmers in distress
नावावर शेती; बिनमातीची! अतिवृष्टीमुळे जमीन खरवडून गेली, शेतकरी हवालदिल

बिलोली तालुक्यातील हे क्षेत्र आहे ६००० हेक्टर. शेतीतील माती वाहून गेल्याने पुढे जगावे कसे, असा प्रश्न या शेतकऱ्यांसमोर पडला आहे.

संबंधित बातम्या