scorecardresearch

Shelar's attack on Uddhav Thackeray; Funds from sugar factories for flood victims
पूरग्रस्तांसाठी साखर कारखान्यांकडून ५ रुपये कपात करणार; आशिष शेलार यांचा दावा

शिवसेना(ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्तांसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडूनच पैसे घेतले जाणार असल्याचा आरोप केला होता. त्यावरुन शेलार यांनी ठाकरे…

Uddhav Thackeray loksatta
Uddhav Thackeray : “भाजपमध्ये प्रवेश केल्यावरच शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार का ?”, उद्धव ठाकरे यांचा सवाल

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पाठविलेले पत्रच पत्रकार परिषदेत वाचून दाखविले.

Banana prices improve in Burhanpur
बऱ्हाणपूरमध्ये केळी दरात सुधारणा… जाणून घ्या आता किती दर ?

रक्षाबंधनाच्या अगोदर केळीचे दर तब्बल दोन हजार रुपयांवर गेले होते. मात्र, त्यानंतर व्यापाऱ्यांनी दर कमी करून ते सुमारे ११०० रुपयांपर्यंत…

Ravikant Tupkar
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ४ वर्षे आमदार, अधिकाऱ्यांचे वेतन थांबवा; रविकांत तुपकर म्हणतात, ‘मंत्र्यांचे चोचले…’

रविकांत तुपकर यांनी बुलढाणा जिल्ह्यासह राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एक अफलातून उपाय सुचविला आहे. सरकारने आमदार, मंत्री यांचे, थेट प्रधान…

farmers staged tatwati andolan in Chandurbazar calling rs 1 750 aid after crop loss humiliating
VIDEO : ‘१७५० रुपयांचा तुकडा नकोच’ शासनाचे अनुदान परत; शेतकऱ्यांचे ‘ताट वाटी आंदोलन’

अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतीचे झालेले १०० टक्के नुकसान, त्यातच शासनाने दिलेले तुटपुंजे १७५० रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे ठरले…

A total of 52 revenue circles in Parbhani district have been declared as heavy rain affected
परभणी जिल्ह्यातील ८५ टक्के नुकसानीचे पंचनामे पूर्ण; सरसकट ५२ मंडळे अतिवृष्टीग्रस्त म्हणून जाहीर

परभणी जिल्ह्यातील एकूण ५२ महसूल मंडळात या पावसाळ्यात अनेक वेळा अतिवृष्टी झाल्याची नोंद आहे. काही महसूल मंडळात तीन वेळा तर…

Kisan Sabha demands repeal of Central Government's Disaster Management Act
केंद्र शासनाचा आपत्ती व्यवस्थापन कायदा रद्द करण्याची किसान सभेची मागणी

परभणी जिल्हयात गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून अनेकवेळा अतिवृष्टी व त्यानंतर पूरस्थितीमुळे हजारो हेक्टर वरील पिके पाण्याखाली गेली असून शेतकर्‍यांचे…

ai app for farmers
चुकीच्‍या खतांचा वापर आता कसा टळणार? शेतकऱ्यांसाठी आता ‘एआय’ तंत्रज्ञान…

शेतकऱ्यांसाठी एक मोठी डिजिटल क्रांती घडवून आणण्याच्या उद्देशाने कृषी विभागाने ‘महाविस्तार एआय’ नावाचे अत्याधुनिक अप्लिकेशन विकसित केले आहे.

Dhule farmers must get krushitech id for rain compensation
मुख्यमंत्री साहेब, आता गांजा लागवडीसह किडनी विक्रीची परवानगी द्या, शेतकरी का करताय ही मागणी ?

दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला गांजा लागवड करण्याची अन स्वतःची किडनी विकण्याची परवानगी द्यावी अशी मागणी बुलढाणा…

Alandi Devasthan extends a helping hand to flood-affected farmers
आळंदी: पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आळंदी देवस्थानचा मदतीचा हात; २१ लाखांचा धनादेश..

मराठवाड्यात अतिमुसळधार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेती, घरे, जनावरे सर्व काही शेतकऱ्याने गमावले आहे.

congress leader Vijay wadettiwar
” फडणवीस विरोधी पक्षनेता असताना होती ‘ओला दुष्काळ’ संकल्पना, आता नाही’ वडेट्टीवार यांचा उपरोधिक सवाल

सरकार ओला दुष्काळ जाहीर करण्यास टाळाटाळ करत आहे. यावरून काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार…

heavy rainfall and river floods cause crop loss in jalana
पीक पंचनाम्यांची जालना जिल्हयात कूर्मगती !

जालना जिल्हा प्रशासनाच्यावतीने एक ऑक्टोबर रोजी दिलेल्या माहितीनुसार जून ते सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यात ३ लाख ३७ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान…

संबंधित बातम्या