scorecardresearch

congress wadettiwar questions government dharashiv administration insensitivity floods
काँग्रेस नेते वडेट्टीवार म्हणतात; सरकार, प्रशासनाचे ‘आग लगे बस्ती मैं, हम हमारे मस्ती मैं…’ सुरू आहे!

धाराशिवमध्ये पूरग्रस्त शेतकरी हवालदिल असताना जिल्हाधिकारी सार्वजनिक कार्यक्रमात नाचत असल्याने काँग्रेस नेते वडेट्टीवार यांनी प्रशासनाच्या असंवेदनशीलतेवर तीव्र टीका केली आहे.

Purandar Airport Land Survey Speeds Up pune
Purandar airport : पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनाची मुदत संपुष्टात; मुदतवाढ न देण्याचा जिल्हा प्रशासनाचा निर्णय

पुरंदर विमानतळासाठी पारगाव, कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, खानवडी, उदाचीवाडी आणि वनपुरी अशा सात गावांमधून जमीन संपादित होणार आहे.

Agristack scheme has been stalled in Shrivardhan
शेतकऱ्यांसाठी महत्वाची ॲग्रीस्टॅक योजना रखडली; खंडित होणारी इंटरनेट सेवेचा अडसर…

या योजनेत शेतकऱ्यांचा डिजिटल डेटाबेस तयार करून त्यांना थेट विविध कृषी योजनांशी जोडले जाणार आहे.मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणीत इंटरनेट सेवा,कागदपत्रांची पूर्तता…

Annual General Meeting of Shri Dutt Farmers Cooperative Sugar Factory
‘दत्त’च्या वार्षिक सभेत कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्प उभारण्यास मंजुरी ; पूरग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय

कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले. सभासदांनी सर्व विषय एकमताने हात उंचावून मंजूर केले. सभेस…

nashik heavy rains crop damage relief measures bhujbal zirwal inspection
बाधित शेतकऱ्यांना प्रत्येकी १० किलो तांदूळ, गव्हाची प्राथमिक मदत; छगन भुजबळ यांची माहिती

छगन भुजबळ आणि नरहरी झिरवळ या मंत्र्यांनी नुकसानग्रस्त भागांना भेट देऊन पाहणी केली असून, पंचनाम्यांचे काम युद्धपातळीवर करून एकही बाधित…

Gulabrao Patil Responds to Khadse Allegations Slams Politics Over Farmers Losses jalgaon
“शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज, राजकारण करू नका…” गुलाबराव पाटील संतापले

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीऐवजी राजकारण सुरू असून, सरकार त्यांच्या पाठीशी आहे, असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

Cotton Farmers Crisis in Jalgaon Flood Aftermath
“पांढरे सोने काळवंडले; दिवाळी साजरी करावी कशी…?” कापूस उत्पादकांची व्यथा

जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे ४७ हजार हेक्टरहून अधिक कपाशी पिकाचे मोठे नुकसान झाले असून, ‘पांढरे सोने’ काळवंडल्याने शेतकरी यंदा…

farmers loan relief in 2017
२०१७ च्या कर्जमाफीची प्रतीक्षा; आठ वर्षांपूर्वीच्या योजनेसाठी निधीची तरतूदच नाही

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या कार्यकाळात जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेतील सुमारे साडेसहा लाख पात्र शेतकरी सरकारकडून निधी उपलब्ध होत नसल्याने…

ahilyanagar municipal ticket poll survey vikhe bjp strengthens new entrants
नगर जिल्हा बँकेच्या सभेत शेतकऱ्यांची कर्जमाफीची मागणी, मंत्री विखे, अध्यक्ष कर्डिले यांचा पाठिंबा

अहिल्यानगर: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आज झालेल्या वार्षिक सभेत सभासद शेतकऱ्यांनी कर्जमाफीची आणि नियमित कर्जफेड करणाऱ्यांना सवलत देण्याची मागणी केली.…

lalbaugcha raja donates 50 lakh for flood hit farmers in Maharashtra  Floods Relief
Lalbaugcha Raja Donation Maharashtra Floods Relief : लालबागच्या राजाची शेतकऱ्यांना ५० लाखांची मदत

Lalbaugcha Raja : राज्य शासनाच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ५० लाख रुपये आर्थिक निधी देण्याचे लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाने नुकतेच जाहीर…

Raid in illegal moneylending case
अवैध सावकारी प्रकरणात छापा; आक्षेपार्ह कागदपत्रे….

जिल्ह्यात अवैध सावकारीच्या प्रकरणांमध्ये चांगलीच वाढ होत आहे. अकोला शहरात अवैध सावकारी होत असल्याची तक्रार जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था कार्यालयात…

Rahul Gandhi
अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना पूर्ण मदत करा, काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांची मागणी

महाराष्ट्रात, विशेषतः मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे सरकारने बाधित शेतकऱ्यांना संपूर्ण मदत करावी, अशी मागणी राहुल गांधी यांनी…

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या