धाराशिवमध्ये पूरग्रस्त शेतकरी हवालदिल असताना जिल्हाधिकारी सार्वजनिक कार्यक्रमात नाचत असल्याने काँग्रेस नेते वडेट्टीवार यांनी प्रशासनाच्या असंवेदनशीलतेवर तीव्र टीका केली आहे.
या योजनेत शेतकऱ्यांचा डिजिटल डेटाबेस तयार करून त्यांना थेट विविध कृषी योजनांशी जोडले जाणार आहे.मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणीत इंटरनेट सेवा,कागदपत्रांची पूर्तता…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या कार्यकाळात जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेतील सुमारे साडेसहा लाख पात्र शेतकरी सरकारकडून निधी उपलब्ध होत नसल्याने…
अहिल्यानगर: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आज झालेल्या वार्षिक सभेत सभासद शेतकऱ्यांनी कर्जमाफीची आणि नियमित कर्जफेड करणाऱ्यांना सवलत देण्याची मागणी केली.…
महाराष्ट्रात, विशेषतः मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे सरकारने बाधित शेतकऱ्यांना संपूर्ण मदत करावी, अशी मागणी राहुल गांधी यांनी…