जळगावात शेतीप्रश्नी जनआक्रोश मोर्चा काढताना माजी खासदार उन्मेश पाटील यांनी भाजपच्या महिला लोकप्रतिनिधींबद्दल अपशब्द वापरल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे.
आता पुन्हा पावसाने जोर कायम ठेवल्यास भातकापणीच्या कामांमध्ये अडथळा येवून त्याचा थेट परिणाम शेतीच्या उत्पादनावर आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होण्याची शक्यता…
Yawatmal Farmers : राज्य शासनाने जाहीर केलेली अतिवृष्टी नुकसान भरपाई अत्यल्प असल्याने संतप्त यवतमाळच्या शेतकऱ्यांनी शासनाच्या मदतनिधी आदेशाची प्रतीकात्मक होळी…