उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले.
ठाण्यातील घोडबंदर रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून खड्ड्यांमुळे आणि वाहतूक कोंडीमुळे चर्चेत आहे. या रस्त्यावरून दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास…
घोडबंदर रस्त्यावरील वाढत्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले असून, त्यातून तातडीने दिलासा मिळावा यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा…