या द्रुतगती महामार्गामुळे दुर्गम, मागास व आदिवासीबहुल भाग नागपूर-मुंबईशी जोडला जाणार आहे. यामुळे भंडारा, गोंदिया जिल्ह्यांच्या विकासाला गती मिळणार आहे.
‘असर’ या संस्थेकडून वर्ग दुसरी ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा बाबत चाचपणी करण्यात आली. दरम्यान पाचवीच्या विद्यार्थ्यांना वर्ग दुसरीची…