जिल्हाधिकाऱ्यांनी अदासी येथील बिअरबार बंद करण्याचे आदेश पारित केले. त्यामुळे येथील बिअरबारला कायमचे कुलूप लागल्याने गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
यंदा मे महिन्यातच जिल्ह्यात पावसाने जोर धरला. त्यामुळे उन्हाळ्यातील भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. परिणामी, बाजारपेठेत भाज्यांचे दर वाढले…
गोंदिया जिल्ह्यात सालेकसा तालुक्यातील भजेपार ग्रामपंचायतीने गावातील कुटुंबातील कुणाच्या घरी कुणी मरण पावला तर सांत्वन योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासासाठी भारत सरकारकडून राबवल्या जाणाऱ्या अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत, देशभरातील १०३ रेल्वे स्थानकांचे नूतनीकरण करण्यात आले आहे