विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जीवनाविषयी आत्मियता निर्माण करण्याच्या दृष्टिने शालेय अभ्यासक्रमात आता वाहतूक सुरक्षा व नागरी संरक्षणासह समाजसेवा शिकवली जाणार आहे.
माजी कृषिमंत्री म्हणाले तसे ‘ढेकळांचे पंचनामे’ थांबवायचे असतील, तर नव्या कृषिमंत्र्यांनी एकदा शेतकऱ्यांना काय हवे आहे, हे विचारावे. त्यांच्याकडे उत्तरे…
राज्यातील नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन करण्याच्या प्रस्तावास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मंजुरी दिली.