संविधानाने, कायद्यांनी आदिवासींच्या जमिनींना आणि त्यांच्या जमिनीवरील हक्कांना पुरेसं संरक्षण दिलं. पण आज याच नियमांना ‘पद्धतशीरपणे’ वाकवून आदिवासींवर विवेकशून्य विकासाचा…
राज्यातील वीज कंपन्यांकडून विक्री केल्या गेलेल्या विजेवर अतिरिक्त विक्री कर लागू करण्यास मान्यता देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
अतिवृष्टी, महापुरामुळे घरांमधील साहित्य, कागदपत्रे वाहून गेली आहेत. पिके अद्याप पाण्याखाली आहेत. त्यामुळे आपत्ती बाधितांना तत्काळ मदत देताना ई-केवायसीची अट…