शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेबाबत ताबडतोब निर्णय न घेतल्याने होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना शासन जबाबदार असल्याचे मत माजी…
शासकीय नियमानुसार दोन महिन्यांची मासेमारीवर बंदी आल्यानंतर मच्छीमारांना कोणताही व्यवसाय नसतो. या कालावधीत मच्छीमार कुटुंबांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.
निवडणूक आयोगाच्या आदेशांनंतरही निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या केंद्रीय महिला आणि बालकल्याणमंत्री क्रिश्ना तिरथ यांचे छायाचित्र मंत्रालयाच्या अधिकृत संकेतस्थळावरून हटविण्यात आलेले