विशेष म्हणजे महापालिकेच्या आरोग्य विभागाने पत्र पाठवूनही गेल्या दोन महिन्यांपासून पाणीपुरवठा विभागाने तपासणीसाठी नमुने प्रयोगशाळेकडे पाठविलेलेच नाहीत.
पुण्यात सिंहगड रस्त्यावरील नांदेड गाव परिसरात जीबीएसचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले होते. या जीबीएस उद्रेकग्रस्त भागात १८ फेब्रुवारीपासून एकही नवीन…
कोंबड्यांमध्ये कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी आणि नोरोव्हायरस यांचा संसर्ग आढळून आला आहे. विशेष म्हणजे, हे दोन्ही संसर्ग जीबीएस उद्रेकाला कारणीभूत ठरले आहेत.
सोनारवाडी तालुका चंदगड येथील ६० वर्षीय महिला तीन दिवसांपूर्वी छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयामध्ये दाखल झालेली होती
राज्यात अतिसारासह जीबीएसच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. दूषित पाणीपुरवठ्याच्या समस्येमुळे हे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे.
राज्यात आढळलेल्या एकूण रुग्णांपैकी ५२ जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. याचबरोबर २० रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. राज्यभरात १०९ रुग्णांना उपचार…
पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मात्र पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर चिकन सेंटर मधील कचरा, मृत कोंबड्यांचे पंख, पाय, आतड्याचा भाग असे…
‘लोकसभा आणि विधानसभा निवडणूक आघाडी करून लढविल्याने अनेक मतदारसंघांतून काँग्रेसचे ‘पंजा’ चिन्ह गायब झाले.
Aajche Rashi Bhavishya In Marathi 20 September 2025 : तर आजचा दिवस तुमच्या राशीचा कसा जाणार जाणून घेऊयात…
इतर देशांवरील अवलंबित्व हा देशाचा सर्वात मोठा शत्रू आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले. गुजरातमधील भावनगर येथे…
‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार २०२५’ साठीची अंतिम निवड प्रक्रिया पूर्ण झाली आहे. अंतिम निवड झालेल्या दुर्गांची नावे आणि त्यांच्या समाजातील प्रेरणादायी…
काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश या राज्यांतील पारंपरिक व तुलनेने परवडणाऱ्या पर्यटनस्थळांवर अलीकडे घडलेल्या सुरक्षाविषयक घटना, नैसर्गिक आपत्ती आणि अस्थिर वातावरणामुळे…
वाशी येथील दोन बेकायदा इमारतींच्या पाडकामाबाबत नवी मुंबई महापालिकेने बजावलेल्या नोटिशींना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणत्या अधिकारात स्थगिती दिली? असा…
महामुंबई आणि विशेषत: ठाणे जिल्ह्यातील मुख्य रस्त्यांवर अवजड वाहनांमुळे होणारी कोंडी टाळली जावी यासाठी रात्री १२ ते पहाटे पाच या…
अमेरिकास्थित उच्च तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये परदेशी कौशल्यधारी कामगारांची भरती करण्यासाठी आवश्यक असलेल्या ‘एच-१बी’ व्हिसाच्या शुल्कामध्ये प्रचंड वाढ करून ते वार्षिक एक लाख…
कालानुरूप बदलत गेलेल्या भवतालात आपल्याला जाणवणाऱ्या संवेदना, सलणारे विषय, विचारमंथनास उद्याुक्त करणारे विषय देखण्या, नेटक्या रूपबंधासह मांडलेल्या नाट्यप्रयोगातून रसिकमनांपर्यंत पोहोचवण्यासाठी…
भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधील आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या सामन्यापूर्वी मैदानाबाहेर असलेला संघर्ष आता मैदानापर्यंत येऊन पोहोचला आहे.