मुंबईतील फेरीवाल्यांविरोधात पालिकेकडून जोरदार मोहीम हाती घेण्यात आली असली तरी शहरात फेरीविक्रेते राहणार असून विकास आराखडय़ात त्यासाठी जागा निश्चित केली…
पथारीवाले नोंदणीचा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर शेकडो बनावट व्यावसायिकांनी तात्पुरते धंदे सुरू करून महापालिकेचे ओळखपत्र मिळवण्याचा प्रयत्न केल्याची वस्तुस्थितीही उघड झाली…
ठाणे, कळवा तसेच मुंब्रा भागातील रस्ते आणि पदपथांवरील फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे ठाणेकर हैराण झाल्याने महापालिकेच्या हेल्पलाइनवर तक्रारींचा ओघ येऊ लागला आहे.
ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांवर धडक कारवाई करण्याच्या नवीन महापालिका आयुक्तसंजीव जयस्वाल यांच्या आदेशानंतर ‘सॅटिस’वरील फेरीवाले गायब झाले होते.
शहरातील पश्चिमेला असलेली भाजी मंडई आणि त्यातील भाजीही नावापुरती उरली आहे. त्यामुळे भाजीविक्रेत्यांनी मंडईतील जागा सोडून पूर्वीसारखी रस्त्यावर बसून भाजी…