
फेरीवाल्यांना दीडशे मीटर परिसराच्या बाहेर ठेवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.
यापुढे फेरीवाल्यांना मारहाण झाली तर त्यास जशास तसे उत्तर देण्याचा निर्धार करण्यात आला
फेरीवाल्यांना हायकोर्टाचा दणका
रेल्वे स्थानक परिसरातून फेरीवाल्यांना हटविण्यासाठी जातीने लक्ष घाला.
रविवारी रात्री आंदोलनादरम्यान फेरीवाल्यांविरोधात मोर्चा काढून तिथे जोरदार घोषणाबाजी केली होती.
भाऊबीजेच्या दिवशी रेल्वे स्थानक व हद्दीत एकाही फेरीवाल्याचा वावर नव्हता,
फेरीवाल्यांची समस्या सोडवायची असेल तर यंत्रणेपेक्षाही प्रबळ इच्छाशक्तीची गरज आहे
नियमावली तयार झाली की महापालिकांना आपल्या क्षेत्रात फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करून त्यांना परवाने द्यायचे आहेत.
वर्षांनुवर्षे एकाच खुर्चीत ठाण मांडून बसलेल्या एका पालिका कर्मचाऱ्याचे या फेरीवाल्यांशी संधान आहे
रेल्वे स्थानकाच्या पादचारी पुलावर सध्या मोठय़ा प्रमाणावर भाजी आणि फळ विक्रेत्यांनी बस्तान मांडले आहे
स्टेशनपासून अगदी पी. के. रोडपर्यंत हा रस्ता आजच्या धडक कारवाईत मोकळा करण्यात आला आहे.
आयुक्तांच्या दौऱ्यानिमित्त हा संपूर्ण परिसर फेरीवाला मुक्त झाल्याचे चित्र दिसून आले.
पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागा नाही. तरीही फेरीवाले रस्ते अडवून व्यवसाय करीत आहेत.
ठाणे परिसरातील हटविण्यात आलेले फेरीवाले मोठय़ा संख्येने शहरात आल्याची चर्चा आहे.
महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखडा
रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाले वारंवार कारवाई करूनही हटत नाहीत, असे चित्र सध्या दिसू लागले आहे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ नगरसेवक मंदार हळबे यांना फेरीवाल्यांनीच घेराव घातल्याची घटना घडली
फेरीवाल्यांच्या उपजीविकेचा हा व्यवसाय असल्याने ते कारवाई होऊनही रेल्वे स्थानक परिसर सोडण्यास तयार नाहीत.
फेरीवाले हे काही राजकीय, गुंड, प्रशासकीय व्यवस्थांच्या उपजीविकेचे साधन आहे.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.