जिल्ह्यासह राज्यात अतिवृष्टीमुळे केळी, कपाशी, सोयाबीन, ज्वारी, मका आणि भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान झाले. शासनाने शेतकऱ्यांना मदतीची रक्कम वाढवून द्यावी,…
अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात राज्य शासनाकडून राज्य आपत्ती प्रतिसाद निधीकडून…
बाणगंगा तलावातील पाणीपातळी प्रचंड वाढल्याने पाण्याचा योग्य विसर्ग करण्यासाठी स्थानिक रहिवासी आणि ट्रस्टकडून प्रयत्न सुरू आहेत, मात्र तलावाच्या तळाशी असलेले…
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, मुंबईत पावसाने विश्रांती घेतली असली तरी मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांत पुढील दोन-तीन दिवस मेघगर्जनेसह…
सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात झालेल्या जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे डहाणू तालुक्यासह जिल्ह्यातील विविध भागांमध्ये चिकू पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान…