नव्वदीच्या दशकातील थरकाप उडवणाऱ्या कोल्हापूर येथील बालहत्याकांड प्रकरणी फाशीच्या शिक्षेचे जन्मठेपेत रुपांतर झालेल्या सीमा गावित आणि रेणुका शिंदे या बहिणींना…
परिसरात केल्या जाणाऱ्या बांधकामांमुळे झपाट्याने जमिनीची झीज होत आहे आणि त्यामुळे इमारतीच्या बांधकामाला धोका निर्माण झाल्याची भीती धारावी येथील पुनर्वसित…
सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर २९ सप्टेंबर रोजी तातडीने सुनावणी घ्यावी, अशी मागणी ओबीसी समाजाच्या याचिकाकर्त्यांनी गुरूवारी उच्च न्यायालयात केली.
उच्च न्यायालयाच्या निर्णयाला म्हाडाने सर्वोच्च न्यालायत आव्हान दिले असून आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची म्हाडाला प्रतीक्षा आहे. पण आता रहिवासी आणि…
डिसेंबर २०१८ मध्ये, मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने पुराव्याअभावी या प्रकरणातील सर्व २२ आरोपींची निर्दोष सुटका केली होती. या सुटकेविरोधात सोहराबुद्दीन…