राष्ट्रीय इतिहासाचे आतापर्यंत योग्य पद्धतीने चित्रण करण्यात आलेले नाही. महात्मा गांधींसारख्या ठरावीक व्यक्तींनाच स्वातंत्र्य लढय़ातील यशाचे श्रेय देण्यात आले आहे.
प्राचीन भारताचा इतिहास, विज्ञान, भाषा, साहित्य, कला यांचे महत्त्व सर्वाना कळण्यासाठी शिक्षक व विद्यार्थ्यांनी प्रयत्नशील असले पाहिजे, असे मत पुण्यातील…
ज्याने त्याने आपापल्या मगदुराप्रमाणे आंबेडकवाद जोपासल्यामुळे आज आंबेडकरवादी चळवळ आवर्तनात सापडली आहे. डॉ. आंबेडकरांचा लढा वर्चस्ववादाविरुध्द होता. परंतु त्यांचे अनुयायी…
दख्खनच्या पठारावर राहणाऱ्या तुलनेत सुखासीन लोकांनी नव्हे, तर सह्य़ाद्रीच्या कडेकपारीत राहणाऱ्या रांगडय़ा, राकट, कणखर लोकांनी शिवाजी महाराजांना त्याच्या स्वराज्याच्या कामात…
कौटिल्याने सांगितलेली राजनीतीची तत्त्वं आणि शिवाजी महाराजांचं राजकारण यात खूप साम्यस्थळं आढळतात. काय होती कौटिल्याने सांगितलेली राजनीतीची नेमकी तत्त्वं?
मीठ ही सर्वसामान्य, सर्वत्र आढळणारी आणि सहजप्राप्य वस्तू. परंतु मानवी संस्कृतीच्या प्रारंभापासून ते आत्ता आत्ता अगदी शंभर वर्षांपूर्वीपर्यंत मिठाच्या शोधासाठी,…