scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

राज्य नाटय़ स्पर्धेचा इतिहास ‘रंगवैभव’ चित्रफितीतून

महाराष्ट्र राज्य शासनातर्फे आयोजित केली जाणारी राज्य नाटय़ स्पर्धा गेली ५४ वर्षे अव्याहतपणे सुरु आहे. ही स्पर्धा मराठी रंगभूमीच्या इतिहासाची…

इतिहासाचे सर्वसमावेशक लेखन आवश्यक

राष्ट्रीय इतिहासाचे आतापर्यंत योग्य पद्धतीने चित्रण करण्यात आलेले नाही. महात्मा गांधींसारख्या ठरावीक व्यक्तींनाच स्वातंत्र्य लढय़ातील यशाचे श्रेय देण्यात आले आहे.

प्राचीन इतिहास कळण्यासाठी प्रयत्न गरजेचे

प्राचीन भारताचा इतिहास, विज्ञान, भाषा, साहित्य, कला यांचे महत्त्व सर्वाना कळण्यासाठी शिक्षक व विद्यार्थ्यांनी प्रयत्नशील असले पाहिजे, असे मत पुण्यातील…

आंबेडकरवादी चळवळीचा इतिहास लिहिण्याची गरज

ज्याने त्याने आपापल्या मगदुराप्रमाणे आंबेडकवाद जोपासल्यामुळे आज आंबेडकरवादी चळवळ आवर्तनात सापडली आहे. डॉ. आंबेडकरांचा लढा वर्चस्ववादाविरुध्द होता. परंतु त्यांचे अनुयायी…

वेळ व जनतेला दिलेला शब्द न पाळणे म्हणजेच भ्रष्टाचार – पुरंदरे

वेळ व दिलेला शब्द न पाळणे म्हणजेच भ्रष्टाचार करणे अशी समज देत राजा शिवाजींच्या कारभाराचे इतिहासकालीन जाणीव व्याख्यानाच्या मार्फत रविवारी…

स्मरण : दख्खनचा तारा: नामदार गोखले

येत्या १९ फेब्रुवारी रोजी नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांच्या मृत्यूला शंभर वर्षे होत आहेत. ब्रिटिशकाळातील भारतीय राजकारणावर सखोल परिणाम करणाऱ्या…

टाचणी आणि टोचणी : गांधी नावाचा गुन्हेगार

कोण म्हणतो की पाकिस्तानला ५५ कोटी रुपये देण्याच्या एकमेव पापासाठी गांधीजींचा वध करण्यात आला? याशिवायही अनेक पापं त्यांच्या माथ्यावर टाकता…

चर्चा : इतिहास घडवणारा भूगोल!

दख्खनच्या पठारावर राहणाऱ्या तुलनेत सुखासीन लोकांनी नव्हे, तर सह्य़ाद्रीच्या कडेकपारीत राहणाऱ्या रांगडय़ा, राकट, कणखर लोकांनी शिवाजी महाराजांना त्याच्या स्वराज्याच्या कामात…

कौटिल्य आणि शिवराय : कौटिल्याचा अभ्यास होत होता का?

कौटिल्याने सांगितलेली राजनीतीची तत्त्वं आणि शिवाजी महाराजांचं राजकारण यात खूप साम्यस्थळं आढळतात. काय होती कौटिल्याने सांगितलेली राजनीतीची नेमकी तत्त्वं?

मिठालाही इतिहास आहे!

मीठ ही सर्वसामान्य, सर्वत्र आढळणारी आणि सहजप्राप्य वस्तू. परंतु मानवी संस्कृतीच्या प्रारंभापासून ते आत्ता आत्ता अगदी शंभर वर्षांपूर्वीपर्यंत मिठाच्या शोधासाठी,…

आधुनिक भारताचा इतिहास

मागील लेखामध्ये आधुनिक भारताच्या १७५७ ते १८८५ या कालखंडाच्या मुख्य धाग्याचा आढावा आपण घेतला.

संबंधित बातम्या