राज्याच्या विविध भागात वेगवेगळ्या प्रथेप्रमाणे होळी उत्सव साजरी करण्याची परंपरा असतानाच, ठाणे शहरात गेल्या शंभर वर्षांपासून ‘साखरपुड्याची होळी` साजरी केली…
पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असलेल्या येऊरच्या जंगलात यावर्षी होळी आणि धुलिवंदनानिमित्ताने पुन्हा एकदा जंगी पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
होळीमुळे पश्चिम रेल्वेवरील प्रमुख स्थानकात नियमित प्रवाशांच्या तुलनेत प्रवासी संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन गर्दी विभाजित करण्यासाठी पश्चिम रेल्वेद्वारे नियोजन…