भारत-बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने यजमानांना फॉलो-ऑन न देता फलंदाजी करण्याचा निर्णय घेत विजयासाठी बांगलादेशसमोर ५१३ धावांचे विशाल…
रोहित शर्मा अंगठ्याच्या दुखापतीमुळे बांगलादेशविरुद्धच्या शेवटच्या एकदिवसीय आणि पहिल्या कसोटीला मुकला होता. आता तो दुसऱ्या कसोटीत पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे.
बांगलादेशविरुद्ध पहिल्या डावात पाच विकेट्स घेताना कुलदीपने अश्विन-कुंबळे यांचा विक्रम मोडीत काढला आहे. त्याचबरोबर चट्टोग्राममध्ये अशी कामगिरी करणारा पहिला गोलंदाज…