बांगलादेशचा क्रिकेटर नुरुल इस्लामने भारताविरुद्धच्या सामन्यादरम्यान विराट कोहलीवर खोट्या क्षेत्ररक्षणाचा आरोप केला आहे, यावर आकाश चोप्राने ट्विट करुन आपले मत…
टी२० विश्वचषकात बांगलादेशला भारताविरुद्ध पाच धावांनी पराभव स्वीकारावा लागला. बांगलादेशचा कर्णधार शकीब अल हसनला जवळच्या सामन्यात पराभवाचा धक्का बसला होता.