राज्य सरकारने मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री अतुल सावे समितीचे उपाध्यक्ष असणार आहेत.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाची ओळख करून देणाऱ्या ‘लोकसत्ता’च्या ‘राजर्षी’ या विशेषांकाचे प्रकाशन नुकतेच कोल्हापूर येथे झाले. त्या वेळी…
हिंदुस्थानच्या दारिद्र्याचा अर्थशास्त्रीय दृष्टीतून विचार दादाभाईंमुळे झाला. या आठवड्यात होणाऱ्या त्यांच्या जन्म द्विशताब्दीनिमित्ताने त्यांचे अर्थप्रबोधन स्वतंत्र राष्ट्राच्या उभारणीत किती महत्त्वाचे…
देशबंधू चित्तरंजन दास यांच्या निधनाने एका पर्वाचा अस्त झाला आणि बंगालच्या इतिहासातील ‘दुर्दैवी दशकांची’ सुरुवात झाली. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांचे…
NCERT history controversy: जैसलमेर संस्थानाच्या संदर्भातील कोणत्याही प्रामाणिक ऐतिहासिक स्रोतांमध्ये मराठ्यांचे वर्चस्व, आक्रमण, कर आकारणी किंवा सत्ता यांचा उल्लेख नाही.
इंग्रजांची सत्ता ही ‘ईश्वरी देणगी’ मानणाऱ्या वर्गाच्या मनात स्वातंत्र्याचा स्फुल्लिंग चेतवायचा आणि त्याच्या बरोबरीने कृतिशील क्रांतिकारकांना प्रोत्साहन द्यायचे या दोन्ही…