भारतामध्ये पहिली रेल्वे (Indian Railway) धावल्यानंतर काही वर्षांमध्ये ब्रिटीशांनी देशभरामध्ये त्यांच्या सोयीसाठी रेल्वेचे जाळे पसरले. मे १८३६ मध्ये भारतीय रेल्वेची स्थापना करण्यात आली असे म्हटले जाते. पुढे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर १९५१ मध्ये या विभागाचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. तेव्हापासून रेल्वे मंत्रालय भारतीय रेल्वे विभागाची जबाबदारी सांभाळत आहे. रेल्वेच्या या जाळ्याची एकूण लांबी ६७,४१५ कि.मी. इतकी आहे. जगातील चौथी सर्वांत मोठ्या रेल्वेसेवा असलेल्या भारतीय रेल्वेची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे.
या विभागाचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. अश्विनी वैष्णव हे भारताचे रेल्वे मंत्री आहेत. केंद्रीय अर्थसंकल्प २०२३-२४ सादर करताना रेल्वे विभागाच्या भांडवली खर्चासाठी एकूण २.४० लाख कोटी रुपये राखून ठेवले असल्याचे सांगण्यात आले. तेरा लाखांपेक्षा जास्त कर्मचारी रेल्वे विभागामध्ये कार्यरत आहेत.Read More
नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आपला कृषिमाल परराज्यात पाठविण्यासाठी महत्वपूर्ण असलेल्या देवळाली-दानापूर ‘किसान रेल’ ही एक विशेष रेल्वेगाडी चालविली जाते.’किसान रेल’ म्हणजेच…
देशातील सर्वाधिक गर्दी असणाऱ्या १७ रेल्वे स्थानकांमध्ये पुणे रेल्वे स्थानकाचा समावेश आहे. यामध्ये प्रामुख्याने गर्दीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या, अडचणींवर मात…
माहिती अधिकाऱ्यांतून मिळालेल्या माहितीनुसार, २९ जुलै २०२५ पर्यंत ५१ मोटरमन, लोको पायलट यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केले आहेत. परंतु, त्यांच्या अर्जांना…
सणासुदीच्या काळात अतिरिक्त गर्दी विभाजित करण्यासाठी, प्रवाशांना सुविधा पुरविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील वर्षी उत्सवांपूर्वी मुंबईतील प्रमुख रेल्वे…