scorecardresearch

भारतीय रेल्वे

भारतामध्ये पहिली रेल्वे (Indian Railway) धावल्यानंतर काही वर्षांमध्ये ब्रिटीशांनी देशभरामध्ये त्यांच्या सोयीसाठी रेल्वेचे जाळे पसरले. मे १८३६ मध्ये भारतीय रेल्वेची स्थापना करण्यात आली असे म्हटले जाते. पुढे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर १९५१ मध्ये या विभागाचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. तेव्हापासून रेल्वे मंत्रालय भारतीय रेल्वे विभागाची जबाबदारी सांभाळत आहे. रेल्वेच्या या जाळ्याची एकूण लांबी ६७,४१५ कि.मी. इतकी आहे. जगातील चौथी सर्वांत मोठ्या रेल्वेसेवा असलेल्या भारतीय रेल्वेची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे.

या विभागाचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. अश्विनी वैष्णव हे भारताचे रेल्वे मंत्री आहेत. केंद्रीय अर्थसंकल्प २०२३-२४ सादर करताना रेल्वे विभागाच्या भांडवली खर्चासाठी एकूण २.४० लाख कोटी रुपये राखून ठेवले असल्याचे सांगण्यात आले. तेरा लाखांपेक्षा जास्त कर्मचारी रेल्वे विभागामध्ये कार्यरत आहेत.
Read More
Mumbai Jalna Vande Bharat Express Nanded halt at Parbhani railway station
मुंबई-जालना वंदे भारत एक्स्प्रेस नांदेडपर्यंत धावणार, परभणी रेल्वे स्थानकात थांबा

दोन्ही दिशेकडून येणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड अंकाई, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी येथे थांबे देण्यात…

IRCTC OTP Tatkal tickets railway reservation
तत्काळ तिकीट काढण्यासाठी ‘ओटीपी’ आवश्यक, १ जुलैपासून आधार प्रमाणित वापरकर्त्यांना तिकिटे काढता येणार

तत्काळ तिकिटांचे आरक्षण सुरू केल्यानंतर एका मिनिटातच सर्व तिकिटे आरक्षित होतात. परिणामी, तत्काळ सुविधेचा कोणताही लाभ सर्वसामान्य प्रवाशांना होत नाही.

Indian Railways Rail Ticket Rules Changed
रेल्वे प्रवाशांसाठी शुभवार्ता! ट्रेन सुटायच्या २४ तास आधीच तिकीट आरक्षण यादी जाहीर होणार

Indian Railways : रेल्वेने म्हटलं आहे की ज्या प्रवाशांचं तिकीट वेटिंगवर असेल त्यांना रेल्वे सुटण्याच्या २४ तास आधी माहिती दिली…

Mumbai, suburban railway passengers federation, appeals, demands, railway department, Indian railways, central railway, thane, Kasara, karjat, diva, restart closed routes, railway passengers safety, need
ठाणे ते कर्जत, कसाराच्या शटल सेवा पुन्हा सुरू करा – बंद असलेल्या ३२ फेऱ्या सुरू करण्याची मागणी – उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाचे रेल्वेकडे साकडे

ठाण्याहून कर्जत, कसारा दिशेने सोडण्यात येणाऱ्या शटल सेवेमुळे याभागात जाणाऱ्या प्रवाशांना मुंबईहून येणाऱ्या लोकलची प्रतीक्षा करावी लागत नव्हती.

Complaint to Human Rights Commission regarding Mumbra train accident case
मुंब्रा रेल्वे दुर्घटने प्रकरणी मानवी हक्क आयोगाकडे तक्रार; दुर्घटना प्रकरणाची चौकशीची मागणी

मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता आशिष राय यांची मानवी हक्क आयोगात तक्रार.

irctc tatkal booking rules
१० वाजता सुरू अन् लगेच १०.०१ ला बंद; तत्काळ तिकीट बुकिंग करायचे कसे? प्रवाशांच्या प्रश्नावर IRCTC ने दिलं ‘हे’ उत्तर

IRCTC Tatkal Ticket Booking: सोशल मीडियावर एका युजरने ट्रेनच्या तत्काळ तिकीट बुकिंगबाबत सर्वांनाच भेडसावणाऱ्या एका अडचणीबाबत तक्रार केली आहे.

US travel vlogger in hospital after long train ride in India
“भारतात रेल्वे प्रवास केल्याने फुफ्फुसांवर परिणाम झाल्याचा दावा; अमेरिकन व्लॉगर म्हणाला, ‘पुन्हा कधीच…”

US Travel Vlogger: इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओंमध्ये, मॅडॉकने ऑक्सिजन मास्क घातल्याचे दिसत आहे. पोस्टबरोबर त्याने भारतात १५ तासांच्या रेल्वे प्रवासामुळे…

Indian Railways has banned of dried coconuts
प्रवाशांनो, रेल्वेमध्ये प्रवास करतांना कोणतं फळ नेऊ शकत नाही तुम्हाला माहितीये? ‘हा’ नियम वाचलात का? अन्यथा भरावा लागेल दंड प्रीमियम स्टोरी

Railways Rules: रेल्वे प्रवाशांनो असे कोणते फळ आहे जे ट्रेनमधून नेण्यास मनाई आहे हे तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या…

संबंधित बातम्या