scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

..तर भारतीय संघाची दारे मला पुन्हा खुली होतील -इशांतशर्मा

संयुक्त अरब अमिरातीमधील खेळपट्टय़ा भारतामधील खेळपट्टय़ांसारख्याच असाव्यात व अशा खेळपट्टय़ांवर पुन्हा चमक दाखविण्यासाठी मी उत्सुक आहे, असे सनरायजर्स हैदराबाद संघाचा…

इश्कियाँ

वेगवान गोलंदाजांना अनुकूल खेळपट्टीवर इशांत शर्माची ‘इश्कीयाँ’ भारतासाठी फलदायी ठरली. बेसिन रिव्हर्सच्या अनुकूल वातावरणात वेगवान गोलंदाजांनी वर्चस्व गाजवून आपला प्रेम…

‘बळी’दानदिन!

कसोटी क्रिकेट टिकून आहे, कारण पाच दिवसांच्या आणि चार डावांच्या खेळातील नाटय़ टिकून असल्यामुळे. याचीच प्रचिती भारत-न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी…

कसोटी क्रिकेटमध्ये ईशांतचा १५० बळींचा टप्पा पूर्ण

भारताचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्माने कसोटी क्रिकेटच्या कारकिर्दीतील १५० बळींचा टप्पा गाठला आहे. ऑकलंडमध्ये भारत-न्युझीलंड दरम्यान सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील…

जोहान्सबर्ग कसोटीतील ५ महत्वाचे क्षण..

अनिर्णित झालेल्या कसोटीचा थरार किती रोमांचकारी असू शकतो याचा प्रत्यय जोहान्सबर्ग कसोटीने दिला. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या दक्षिण आफ्रिकेसमोर…

इशांतचा अंकुश !

भारताच्या वेगवान त्रिकुटाने गुरुवारी दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर कमाल केली. इशांत शर्मा भारताच्या यशाचा सूत्रधार होता.

अष्टपैलू वेगवान गोलंदाज संघात असणे हे दक्षिण आफ्रिकाचे भाग्य- धोनी

भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने सकारात्क दृष्टीकोनातून विचार करून दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पराभवाचा आम्हाला कसोटी

ठरलेल्या दौऱ्यापूर्वीच भारतीय कसोटी संघ दक्षिण आफ्रिकेत दाखल होणार

दक्षिण आफ्रिका दौऱयासाठी भारतीय कसोटी संघात निवड झालेल्या काही क्रिकेटपटूंना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दौऱ्यापूर्वीच तेथील वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी…

इशांत चिंता करू नकोस, असे प्रत्येकाच्या बाबतीत घडते!

इशांत चिंता करू नकोस, असे प्रत्येकाच्या बाबतीत घडते, अशा शब्दांत ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू जेम्स फॉल्कनरने भारताचा वेगवान

रोहित शर्माचे अर्धशतक भारताची ७ बाद २२९ अशी समाधानकारक धावसंख्या

सलामीवीर रोहित शर्माच्या अर्धशतकाच्या बळावर भारताने तिरंगी एकदिवसीय क्रिकेट स्पध्रेतील वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात ५० षटकांत ७ बाद २२९ अशी समाधानकारक…

सांघिक कामगिरीमुळेच विजय -इशांत

इशांत शर्माचे तीन बळी गुरुवारी भारतासाठी महत्त्वाचे ठरले. त्याच्या भेदक माऱ्याच्या बळावर भारताने उपांत्य फेरीत श्रीलंकेला हरवून अंतिम फेरी गाठली,…

संबंधित बातम्या