नैसर्गिक आपत्तीमुळे उद्ध्वस्त झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मानसिक व आध्यात्मिक आधार मिळावा यासाठी ठाण्यात आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पुढाकाराने महाआरतीचे आयोजन.
ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला वनमंत्री गणेश नाईक आणि आमदार जितेंद्र आव्हाड अनुपस्थित राहिल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बैठकीवर…
ठाणे, कळवा-मुंब्रा-शीळ-डायघर-दिवा परिसरासह कल्याण डोंबिवली शहरात अनधिकृत इमारती उभ्या राहिल्या असून त्यावर उच्च न्यायालयाच्या आदेशाने पालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला…