scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

‘निर्मल भारत’ अंतर्गत कामांना दुष्काळाचा फटका

तीव्र दुष्काळाचा फटका अनेक विकास योजनांना बसला. मार्चअखेरीस योजनानिहाय आकडेवारी तपासली जात असून निर्मल भारत अभियानांतर्गत स्वच्छतागृह बांधण्याचा कार्यक्रम जवळपास…

बारावीनंतर थेट व्यवस्थापन क्षेत्राचा अभ्यास

थेट बारावीनंतरच व्यवस्थापन अभ्यासक्रम करण्याची संधी ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट’च्या इंदौर कॅम्पसमधील ‘इंटिग्रेटेड प्रोग्राम इन मॅनेजमेंट’द्वारे मिळते. त्याविषयी…

अभियांत्रिकी शिक्षणाचा दर्जेदार पर्याय: एनआयटी

‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नालॉजी’ या संस्थेत अभियांत्रिकीच्या विविध विद्याशाखांचे शिक्षण-प्रशिक्षण दिले जाते. देशभरातील एनआयटी संस्थांची माहिती..

संशोधनाच्या संधी

‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च’ या संस्थेतील संशोधनविषयक अभ्यासक्रमांची ओळख…

जेईई-मेन : अभियांत्रिकी प्रवेशाचा राजमार्ग

‘जेइइ मेन’ परीक्षेत संपादन केलेल्या गुणांवर आघाडीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रवेशाचा रस्ता सुकर होतो. त्यासंबंधित प्रवेशसंधी आणि प्रवेशप्रक्रियेची सविस्तर माहिती –

एकात्मिक अभ्यासक्रम

देशातील विविध विद्यापीठांमध्ये उपलब्ध असलेल्या पाच वर्ष कालावधीच्या एकात्मिक अभ्यासक्रमांची माहिती…

करिअरची निवड कशी कराल?

दहावी- बारावीनंतर असंख्य अभ्यासक्रमांचे पर्याय उपलब्ध असले तरी विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि कल जोखून अचूक अभ्यासक्रमाची निवड करणे अवघड असते. पदवी…

रोजगार संधी

कर्मचारी निवड आयोगाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक निवड परीक्षा २०१३ अंतर्गत ११७६ जागा : अर्जदार कुठल्याही विषयाचे पदवीधर व शारीरिकदृष्टय़ा सक्षम…

विद्यार्थी आणि तरुणांच्या भविष्यासाठी ‘फोकस करिअर आणि जॉब फेअर’

पदवीधर सामाजिक संघटनेतर्फे विद्यार्थी आणि तरुणांच्या भविष्यासाठी ६ आणि ७ एप्रिल रोजी ‘फोकस करीअर आणि जॉब फेअर’ चे आयोजन करण्यात…

मंत्र्यांची चाकरी करा अन् निर्धास्त व्हा!

तब्बल २५ वर्षे सेवा होऊनही आयएएसचे नामनिर्देशन न मिळाल्याने आधीच मेटाकुटीला आलेल्या निवडश्रेणीतील अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी बढती मिळविण्यापेक्षा मंत्रीमहोदयांची चाकरी करण्याचा…

सोनई हत्याकांडातील मृतांच्या नातेवाईकास समाजकल्याण विभागाकडून नोकरी

अहमदनगर जिल्ह्यातील सोनई हत्याकांडात बळी पडलेले संदीप धनवर यांच्या वारसास समाजकल्याण विभागाच्या मालेगाव येथील शासकीय वसतिगृहात चतुर्थश्रेणीची नोकरी देण्याचा निर्णय…

असेल माझा हरी..

विकासाच्या फळांवर पहिला हक्क स्थानिकांचाच हवा, हे स्पष्टच आहे. या हक्कांवर गदा आली, की स्थानिक अस्मिता दुखावतात आणि राजकीय पाळेमुळे…

संबंधित बातम्या