कारगिल युद्ध.. त्यावेळी देशाच्या सैनिकांनी प्राणपणाने आपल्या सीमांच केलेले संरक्षण.. त्यासाठी दिलेली प्राणांची आहुती.. आणि हुबेहूब हा प्रसंग कर्जत येथील…
गेल्या एक हजार ५८५ दिवसापासून रोज श्रमदान करणाऱ्या सामाजिक संघटनेच्या स्वच्छता शिलेदारांनी कर्जत(अहिल्यानगर) पंढरपूरची पाचवी पर्यावरण पूरक सायकलवारी केली.